July 16, 2025
Home Page 459
संशोधन आणि तंत्रज्ञान

गडावरील जैवविविधता जोपासण्याची गरज; भुदरगडावर ३०० च्या वर प्रजाती

आपण अनेक गड – किल्ल्यांवर भटकंती करतो. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो. त्या वास्तू आपणास नेहमीच प्रेरणा देत असतात. स्फूर्ती
संशोधन आणि तंत्रज्ञान

नैसर्गिक जांभळ्या रंगाचा उगम

आपणास दिसणाऱ्या प्रत्येक रंगाचा आपल्या चेतन व अचेतन मनावर परिणाम होत असतो. निसर्गात तसे बरेच रंग आपणास पहावयास मिळतो. जांभळा रंग तसा कमी प्रमाणात दिसतो.
संशोधन आणि तंत्रज्ञान

रंगमिश्रीत पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धत विकसित

शुद्धीकरणाची फोटोकॅटलिजिस ही पद्धत या संशोधकांनी शोधली आहे. सोन्याचे अतिसुक्ष्म कण ( गोल्ड नॅनोपार्टिकल्स) याचा वापर यामध्ये केला आहे. हे कण सूर्यप्रकाश शोषून घेतात. याला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना आयकर जरूर लावा, पण….

फुकट्यांच्या उलट्या बोंबा  शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली, कसले अनुदान जाहीर झाले की शहरातले चाकरमाने अतिशय कडवट शब्दात समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया नोंदवतात. हरामी, फुकटे, माजलेले, कर्जबुडवे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन

चिंचेचे फळ सर्वांचे आवडते. चिंचेचे झाड कोणाप्रियकराला चिनार वृक्षापरी दिसते. हे झाड सावली, जनावरांना चारा, माणसाला लाकूड आणि फळे देतात. हेझाड फुलांच्या मोसमातपिकांचे परागीभवनकरण्यासाठी उपयुक्त
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वडणगेतील महिला म्हणतात, इंग्रजी नव्हे जर्मनही येते..!

फावल्या वेळेचा फायदा घेत डॉ. पाटील यांनी वाचनालयातील सभासद महिला व मुलींनी जर्मन भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. तनिषा कपाले हिने जर्मन भाषेची ही कार्यशाळा ऑनलाईन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…

जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। श्री ज्ञानेश्‍वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने
मुक्त संवाद

पेडगावचा शहाणा ही म्हण कशावरून पडली माहिती आहे का?

१५ जुलै १६७४ या दिवशी जगाच्या इतिहासात कधीच घडले नव्हते, अशी अनोखी लढाई पार पडून स्वराज्याला खूप मोठा आर्थिक फायदा झाला. पेडगाव येथे बहादूरगडावर असलेला मोगलांचा
विश्वाचे आर्त

… म्हणूनी ते स्वराज्य सुराज्य

जेणेकरून तुझा हा युवराज असे स्वराज्य स्थापन करेल व यवनांच्या तावडीतून जनतेला मुक्त करेल. राजाचा विचार आज्ञा समजून तिनं हे स्वराज्य उभे केले. हे स्वराज्य
मुक्त संवाद स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शुन्यातून स्वतः चे विश्व निर्माण करणारा नवनाथ

अवघे २५ हजार रुपये भांडवल घालून नवनाथने १९९३ मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एका भाड्याच्या शेडमध्ये त्याने या व्यवसायाला सुरूवात केली. पहिल्या महिन्यातच नवनाथला असे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓