‘थुई थुई आभाळ’ मधल्या कवितांचे विषय जसे मुलांच्या रोजच्या जगण्यातील आहेत, तसेच ते त्यांच्या अभ्यासातलेही. परिसर अभ्यास या विषयातून त्यांना ज्या विषयांची माहिती घ्यायची आहे,...
अक्षरसागर तर्फे आयोजित पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात राजन कोनवडेकर यांनी सादर केलेली कविता आई आई असताना किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर करता येत नाही तिचे...
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे साहित्य पुरस्कार – 2021ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड )...
डॉ. मारुतीराव गोविंदराव माळी (डॉ. मा. गो. माळी ) सरांनी आपल्या विश्वव्यापी अनुभवांना ग्रंथरुप दिले. त्यांचा हातून सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक...
गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे माजी संचालक, श्री शाहु कुमार भवनचे माजी मुख्याध्यापक व राष्ट्रीय आदर्श शिक्षक, जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र नारायण कारखानीस व...
गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या आय.सी.आर.ई. डिप्लोमा कॉलेजमधील अत्यंत प्रामाणिक सेवक यशवंत शंकर मोरे नुकतेच आपल्यातून निघून गेले. मोरे कुटूंबीय अत्यंत प्रेमळ.डॉ. जे. पी. नाईक, चित्राताई...
गारगोटी येथील लेखक, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे अर्जुनाचे एकलव्यायन हे आत्मचरित्र वर्तमान पिढीला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उर्जा मिळवून देणारे पुस्तक आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर...
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020...
आपण अनेक गड – किल्ल्यांवर भटकंती करतो. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो. त्या वास्तू आपणास नेहमीच प्रेरणा देत असतात. स्फूर्ती...