July 27, 2024
Home » गोफणगुंडा

Tag : गोफणगुंडा

कविता

इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु

शिवाजी सातपुते यांनी गोफणगुंडामध्ये इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु असा प्रश्न केला आहे…त्यांनी उठवलेला हा आवाज सरकारला जागे करणारा आहे. तसेच जनतेचेही प्रबोधन करणारा...
कविता

सत्ता गाते गाणे…

पुणे तिथे काय उणे, हतबल झाले जिणेऊसागत पिळली जनता सत्ता गाते गाणे व्यापाराची विण उसवलीउद्योगाची रित नासवलीबेरोजगारांची पिचकी झुंडदेवदर्शनात बसवली… गाजर गवत झाले नेतेतिथे बटिक...
कविता

दाढीवाले…काल,आज आणि उद्या

गोफणगुंडा सत्तेच्या कुंपणात दाढीवाले बंद झाले, सत्ता सुंदरीच्या नादाने सत्ता पिऊन धुंद झाले आपआपल्या सोईने जोडुन घेतली नाती, ना चळवळ ना संघर्ष आंदोलनाची झाली माती…...
कविता

हे राज्य..

गोफणगुंडा हे राज्य विकून खायचे कीफुंकून टाकायचेगुलाम झालेल्यांनीगुजरातला नेऊन ठेवायचे हे राज्य कायद्याचेकी काय द्यायचे ?एकमेकांचे खिसेकापूलुटणारांच्या फायद्यांचे राज्य खातंय गोतेखालती कधी वरतीजसे ईव्हीएमतशीच तलाठी...
कविता

काय बदलायचे….

गोफणगुंडा राजगडावरुन आवाज आलापाट्या बदलागुवाहाटीतून आवाज आलाटोप्या बदला घड्याळाकडे पहातकाटे म्हणाले, अॅड्रेस बदलाटरबुजाला मिठी मारीतवर्षा म्हणाली, ड्रेस बदला उखळातली जनता म्हणालीबत्ता बदलाचिखलात बसलेली म्हैस म्हणालीसत्ता...
कविता

अच्छे दिनोंकी गात भूपाळी आली दिवाळी

गोफणगुंडा.. 🌷 आली दिवाळी🌷 अच्छे दिनोंकी गात भूपाळीआली दिवाळी आली दिवाळी मेणबत्ती शोधारे आताशोधा घासलेट चिमणीबधीर होऊन फिरते आहेगरिबाघरची रमणीदिव्याविना रोज रडतेरात्र काळी-काळीअच्छे दिनोंकी गात...
कविता

मार्कलिस्ट

गोफणगुंडामधील शिवाजी सातपुते यांची कविता… मार्कलिस्ट पहिल्या पहिल्या पानावरअसेल जरी छापलंजाहिरातीच्या माघेसांगा कोण लपलं नाराजीचे “नटसंम्राट”सारेच खास झालेऐकशे पंचावन्नवालेपस्तीसवर पास झाले “तो मी नव्हेच”“नागपुरी तडका”...
कविता

नोट

जी गोरगरिबांची नव्हतीसामान्य माणसाची नव्हतीजी भिक मागणार्‍याभिक्षुकाची कधीच नव्हती ती गेली म्हणजे का शेतकर्‍याच्या मालालासोन्याचा दर आला कीकुणाच्या चुली बंद पडल्याकी आभाळ कोसळलं ? ती...
व्हायरल

शेपटी…

गोफणगुंडा शेपटी राजकारणात शेपटी असावीम्हणजेआपल्या सोईने घोळता येते.घोळता नाही आली तरीबुटावर लोळता येते अशी जाहीरपणे निष्ठाजनतेला कळवली जातेवांझ झालेली म्हैससुद्धाराजकारणात फळवली जाते -शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९...
कविता

बिघडलेला बाजार

बिघडलेला बाजार टमाट्याचा झाला चिखल वांग बसलं रुसुन. दाळींबाला गेले तडे खुदकन हसुन फ्लावर आणि कोबीला तोलत नाही काटा. रुपायात कोथिंबीर करु लागली टाटा माॅलमध्ये...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406