पुणे तिथे काय उणे, हतबल झाले जिणेऊसागत पिळली जनता सत्ता गाते गाणे व्यापाराची विण उसवलीउद्योगाची रित नासवलीबेरोजगारांची पिचकी झुंडदेवदर्शनात बसवली… गाजर गवत झाले नेतेतिथे बटिक...
गोफणगुंडा हे राज्य विकून खायचे कीफुंकून टाकायचेगुलाम झालेल्यांनीगुजरातला नेऊन ठेवायचे हे राज्य कायद्याचेकी काय द्यायचे ?एकमेकांचे खिसेकापूलुटणारांच्या फायद्यांचे राज्य खातंय गोतेखालती कधी वरतीजसे ईव्हीएमतशीच तलाठी...
गोफणगुंडामधील शिवाजी सातपुते यांची कविता… मार्कलिस्ट पहिल्या पहिल्या पानावरअसेल जरी छापलंजाहिरातीच्या माघेसांगा कोण लपलं नाराजीचे “नटसंम्राट”सारेच खास झालेऐकशे पंचावन्नवालेपस्तीसवर पास झाले “तो मी नव्हेच”“नागपुरी तडका”...
जी गोरगरिबांची नव्हतीसामान्य माणसाची नव्हतीजी भिक मागणार्याभिक्षुकाची कधीच नव्हती ती गेली म्हणजे का शेतकर्याच्या मालालासोन्याचा दर आला कीकुणाच्या चुली बंद पडल्याकी आभाळ कोसळलं ? ती...
गोफणगुंडा काय ती दिवस, हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं कायलीत खीर शिजायची तव्यावर पोळी भाजायची सुवासिनीचा राडा हुता जेवायला गावगाडा हुता लांबलचक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406