नागणवाडी आणि परिसरातील अफलातून नऊ व्यक्तिचित्रांचा हा संग्रह आहे. डोंगर झाडीत, खेड्यापाड्यात राहणारी आणि स्वतःची जीवननिष्ठा असणारी ही माणसे आहेत. त्यांचे स्वभाव एका बाजूला सरळसोट...
‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी आवाहन कै.सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृति प्रित्यर्थ गेली काही वर्षे कवितासंग्रहाला ‘श्रीशब्द ‘ पुरस्कार दिले जातात. याहीवर्षी असे पुरस्कार दिले जाणार...
छत्रपत्री शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांमधील हा एक नितांत सुंदर किल्ला आहे. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहेत. तरीही या...
कोल्हापूर जिल्ह्यात विविधतेने परिपूर्ण असलेला तालुका म्हणजे चंदगड. जिथं लाल मातीत माखलेले रस्ते , घनदाट जंगले आणि आजूबाजूला असलेला पाण्याचा निरंतर प्रवास आपल्याला भुरळ घातल्याशिवाय...
जैवविविधता जपणारा दक्षिण महाराष्ट्रातील पश्चिम घाटामाथ्यावरील एक सुंदर प्रदेश तिलारी. जगातील जैवविविधतेने नटलेल्या महत्त्वाच्या ठिकाणात तिलारीचा समावेश होतो. भारतातील चार भागातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे....
भावी पिढीसाठी आपल्या परिसराचा, पूर्वजांचा इतिहास माहीत असणे किंबहुना त्याची जपणूक करण्याची जबाबदारी आपली असते. पाश्चिमात्त्य देशात काल्पनिक कथानक आणि पात्रे निर्माण करून पराक्रमाचे संस्कार...
धर्मप्रसार हे पोर्तुगीजांचे एक ध्येय होते. त्या कामासाठी ते गोव्याच्या बाहेरही फिरले. गोव्याच्या सीमेवर असलेला चंदगड-आजरा तालुक्यात यासंदर्भात अनेक पुरावे सापडतात. या प्रदेशाला पोर्तुगीजांनी नव्या ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406