मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत भाग – १ विषय – राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान… मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी...
सोलापूर – अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतींचे वन्य जीवन विषद करणारे ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मारुती चितमपल्ली (वय ९३) यांचे सोलापुरात बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास निधन झाले. ते...
नवी दिल्ली – राजस्थानमधील दोन ठिकाणांचा नवीन रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फलोदी येथील खिचान आणि उदयपूर येथील मेनार ही ती ठिकाणी असून...
विशेष आर्थिक लेख सर्वाधिक तांदळाचे उत्पादन करणारा देश म्हणून आपण जगात नवी ओळख निर्माण केली. मार्च 2025 अखेरच्या वर्षात जवळजवळ 15 कोटी टन तांदळाचे उत्पादन...
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा नव्याने बॉक्साईट खाणकाम प्रकल्पं सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण पश्चिम घाट, तेथील पर्यावरण, जैवविविधता पुर्णपणे नष्ट झाल्यावरच अंमलबजावणी होईल, अशी...
मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या सड्यावरुन ‘इपिजिनिया’ कुळातील नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Iphigenia from devrukh). या प्रजातीचे नामकरण ‘इपिजिनिया देवरुखेन्सिस’ ( Iphigenia devrukhensis...
कोल्हापूर ः जैव विविधता संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन, प्रा. एस. आर. यादव यांनी काढले. न्यू कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागामार्फत ‘जैवविविधता संवर्धन’ विषयावर एकदिवसीय...
गोवा टपाल विभागाने भारतातील भाषा आणि साहित्य तसेच जैवविविधता या विषयावरील टपाल तिकीटांच्या प्रदर्शनाचे केले आयोजन गोवा टपाल विभागाने, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त, भारतातील भाषा आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406