July 27, 2024
Home » दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्कार

Tag : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्कार

काय चाललयं अवतीभवती

दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ.माणिकराव साळुंखे ,समीर गायकवाड, वनिता जांगळे, विठ्ठल खिल्लारी यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या (दमसा) वतीने देण्यात येणाऱ्या २०२३  मधील...
काय चाललयं अवतीभवती

‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर राज्यस्तरीय पुरस्कार

‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने राज्यस्तरीय वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे....
काय चाललयं अवतीभवती

रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२३ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी...
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर...
काय चाललयं अवतीभवती

नामदेव चैतन्य साहित्य पुरस्कार जाहीर

मिरज येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ व मिरज हायस्कूलच्यावतीने नामदेव चैतन्य साहित्य संमेलन भरवण्यात येते. यामध्ये नामदेव चैतन्य साहित्य पुरस्कार...
काय चाललयं अवतीभवती

रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०१९ ते २०२२ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले...
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर

वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२२ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी...
काय चाललयं अवतीभवती

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन…

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन… दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येतात. यंदाही यासाठी आवाहन...
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार विजय जाधव, शिवाजी सातपुते, नीरज साळुंखे, संजय हळदीकर, रमजान...
काय चाललयं अवतीभवती

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406