मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत भाग – १ विषय – राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान… मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी...
नवसंकल्पना राबविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे धोरण शाहू महाराजांनी स्वीकारले होते. ऊस गाळण्याच्या लोखंडी घाण्यात अडकून शेतकऱ्यांची बोटे तुटतात म्हणून लाकडी घाणा तयार करणाऱ्यास...
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाचे (सन १९२२-२०२२) औचित्य साधत ‘राजर्षी शाहूंची : वाङ्मयीन स्मारके’ हा ग्रंथ आपणास सुपूर्द करताना कर्तव्यपूर्तीचा आनंद होत...
राजर्षी शाहू महाराजांनी अनेक सामाजिक सभांमधून आणि परिषदांच्या माध्यमातून व्यासपीठावर अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेतून सामान्यांच्या जागृतीसाठी भाषणे दिली. त्या भाषणांना शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये अतिशय...
शाहू महाराजांनी सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या संस्थानाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या अंगाने प्रयत्न सुरु केले. शेती, व्यापारासह कला या सर्व गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिले. ५७१ संस्थानिक...
जातीच्या आधारावर निर्माण केलेली संघटना फार काळ टिकत नाही. जातीजातीत वाद निर्माण होतात अन् त्यातून फाटाफुट होते. हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. यामुळे ब्राह्मणेत्तर चळवळीमध्ये फाटाफूट...
राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषद फ्रेझर यांनी तेरा वर्षांमध्ये अवघ्या तीन राजकुमारांना शिकविले. त्यामध्ये शाहू महाराजांसह भावनगरचे भावसिंगजी महाराज आणि म्हैसूरचे कृष्णराज वाडियार यांचा समावेश...
करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सुनेला लिहिलेले पत्र मी तीन-चार वर्षांपूर्वी वाचले. तेव्हापासून इंदुमती राणीसाहेबांविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यातूनच ‘करवीर छत्रपती इंदुमती...
UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेलं राधानगरी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा बुलंद वारसा असलेल्या वास्तू, १०० वर्षांहूनही कोल्हापूरकरांची भाग्यलक्ष्मी असणारं राधानगरी धरण,...
राधानगरीचा निसर्ग आणि जैवविविधता नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यामध्ये हा परिसर मनाला मोहीत करतो. राजर्षी शाहू महाराज यांच्या दुरदृष्टीने साकार झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406