बा.. निसर्गा…. तू देतोस असं भरभरूनरिती करतोस तुझी ओंजळकोणी कितीही, कितीही वेळा मागितली तरीकरत नाहीस कोणाला तू दुजाभाव आमचा प्रत्येक अणू-रेणू तुझाशिवाय अपूर्णच तू असा...
प्रत्येक ऋतू आपल्या वैशिष्ट्यांबरोबर येतो आणि हिंदू संस्कृतीत त्या ऋतूचे स्वागत आपण सणाने करतो. जशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा पौषात मकर संक्रांती येते....