शेतकरी हा नुसता शेतकरी न राहाता शेतीतज्ज्ञ व्हायला हवा. तसा तो घडवायला हवा तरच शेतीचे भवितत्व उज्ज्वल असणार आहे. अर्थ तज्ज्ञ डॉ. वसंत जुगळे यांच्यामते ...
शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न...