August 17, 2025

इये मराठीचिये नगरी

संशोधन आणि तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञानाला बळ देणाऱ्या रासायनिक संयुगाचा शोध

माहिती तंत्रज्ञानाला बळ देणाऱ्या रासायनिक संयुगाचा शोधशिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ डॉ. संजय चव्हाण यांना जर्मन पेटंट कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. संजय चव्हाण यांनी...
सत्ता संघर्ष

राज्यपाल निष्क्रिय; न्यायालये सक्रिय !

तामिळनाडू राज्य व तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांच्यातील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयामुळे प्रसार माध्यमांपासून विविध राजकीय, सामाजिक व...
विश्वाचे आर्त

कर्तव्याची ज्योत सतत पेटती ठेवणं हीच अग्निसेवा

म्हणूनि अग्निसेवा न सांडिता । कर्माची रेखा नोलांडिता ।आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ।। ५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – म्हणून अग्निसेवा न...
सत्ता संघर्ष

पुलवामा, पहलगाम ते पाकिस्तान…

पहलगामची घटना म्हणजे पाकिस्तानकडून भारतावर हमाससारखा झालेला हल्ला आहे. आता भारत सरकार इस्त्रायलप्रमाणे सडेतोड उत्तर देणार याची सारे जग वाट पाहत आहे. पहलगाममध्ये हत्याकांड घडवून...
मनोरंजन

वेव्हज बझारने आपल्या पहिल्या ‘टॉप सिलेक्टस ‘ लाइनअपचे केले अनावरण , 9 भाषांमधील 15 प्रकल्पांचा  समावेश

माध्यम  आणि मनोरंजन क्षेत्रात भारताचा दबदबा आहे, जिथे देशाच्या विविध भौगोलिक भागातले प्रतिभावंत आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या माध्यमातून आकर्षक आशय सामग्री तयार करतात. मुंबईत 1...
मुक्त संवाद

जीवनरंग – विविधरंगी जीवनाचे चित्रण

जीवनरंग या लेखसंग्रहात निसर्ग, पर्यावरण, देश, देव, धर्म, समाज, पशुपक्षी, वृद्धांचे प्रश्न, सामाजिक संस्थांचा परिचय, पुस्तक परिचय, नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे अशा अनेक विषयांवर पुष्पा...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हवा प्रदूषणात भारताची स्थिती चिंताजनकच !

विशेष आर्थिक लेख स्वित्झर्लंडस्थित आयक्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात भारताचा पाचवा क्रमांक आहे. छाड, बांगलादेश, पाकिस्तान व...
विश्वाचे आर्त

तोच खरा संन्यासी, तोच खरा योगी

ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं ।गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा 🕉️ शब्दशः अर्थ:“ऐकें संन्यासी तोचि...
काय चाललयं अवतीभवती

गुहागरच्या पसायदान प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

रत्नागिरी – गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठान २०१४ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिवर्षी तीन साहित्यिकांना उत्कृष्ट कलाकृतीसाठी सन्मानित करण्यात येते. यंदा २०२४ मध्ये प्रकाशित कलाकृतींना...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

प्रा. एन. डी. पाटील लिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा’  पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे क्रांतीकारक लोकोत्तर व्यक्तीमत्त्वाचे धनी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!