📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 5, 2026
कविता

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल

Nirmala Kumbhar Poem on Mobile

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल


मो….मोहून टाकते मन
असे यंत्र
तोडून टाकते जन
असे याचे तंत्र

बा….बातचीत सुद्धा
होत नाही एकमेकांत
हातात असला फोन की
हवा असतो फक्त एकांत

ई….ईश्वराची प्रार्थना
तो ही स्टेटस…
भरपूर लाईक्स मिळाव्या
याची हि आस

ल… लक्षात असू द्या हे ही
मोबाईल नाही आपल्यासाठी
सर्व काही……..
” मोबाईल ” मुळे ना होते
आपले चालणे…….
ना इतरांशी काही बोलणे…..
ना अंगणातील खेळ
ना बसतो इथे एकमेकांचा ताळमेळ
बसलो घरात जरी सगळे एकत्र
तरी फक्त चाले इथे मोबाईलचेच सत्र
गुगल मॅप अनेक शैक्षणिक ॲप द्वारे
फायदेही आहेत खूप न्यारे. …
शिकून घेऊ या मग आपण ते सारे
असे चांगले आगळे वेगळे लागू दे
आपणालाही मग मोबाईलचे वारे

सौ निर्मला कुंभार

Related posts

शिकली सवरली..

फक्त पोटापूरतंच पेर..!

तुम्ही आम्ही फक्त बांडगुळ आहोत मातीचे…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406