July 27, 2024
Home » Novel

Tag : Novel

संशोधन आणि तंत्रज्ञान

निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड हाच कडेलूटचा आशय

डॉ. रवींद्र शोभणे म्हणतात “माणसाच्या राक्षसी हव्यासापोटी निसर्गाचे होणारे विद्रुपीकरण आणि त्याचे भीषण परिणाम म्हणून निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड असा व्यापक आणि भविष्यलक्षी आशय...
विशेष संपादकीय

कोकणच्या कादंबऱ्यातील सामाजिक चित्रण : एक अवलोकन

कोकणातील ग्राम व्यवस्था आजही गुरववाडी, कुंभारवाडी, बौध्दवाडी अशी गावगाड्याची जुनीच अस्तित्वात आहे. वाड्यावाड्यांमध्ये नांदणारा समाज जसा आत्मकेंद्री तसाच समाजकेंद्री आहे. समाजातील व्यक्तीचा प्रश्न हा त्या...
मुक्त संवाद

दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट

प्राचार्य शिवाजीराव बागल पंढरपूर यांनी संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व डॉ श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीवर लिहिलेले पुस्तक परिक्षण…. प्रा. शिवाजीराव बागल,...
काय चाललयं अवतीभवती

डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी कादंबरीचे शनिवारी प्रकाशन

कोल्हापूर : डॉ. अपर्णा पाटील लिखित कावेरी या इंग्रजी भाषेतील कादंबरीचे प्रकाशन शनिवारी (ता. १६ सप्टेंबर ) रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून...
मुक्त संवाद

श्रमिक कार्यकर्त्याच्या संघर्षाची कहाणी :दस्तावेज

प्रेम ही माणसाची अनाम वृत्ती असते आणि माणसाने ते करत राहावं. पण या व्यवस्थेत आपल्या जातीतल्या मुलींवर दुसऱ्या कोणीही प्रेम केलेलं चालतं. पण आपल्यातल्या कोणी...
मुक्त संवाद

मानवी कृत्रिम जगण्याचे आभासी सटायर:काळमेकर लाइव्ह

आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. समकालिन आभासी व प्रत्यक्ष वास्तव...
मुक्त संवाद

बाल मनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बीज रूजवणारी कादंबरी

शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. भाग एक अभ्यासक्रमासाठी नामदेव माळी यांच्या एका कोंबड्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या कांदबरीची निवड करण्यात आली आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. बालकुमार...
मुक्त संवाद

खुरपं मध्ये गावजीवन, कृषीसंस्कृती अन् बहुस्वभावी व्यक्तींचं चित्रण

गावजीवन, कृषीसंस्कृती आणि बहुस्वभावी व्यक्तींचं चित्रण या कथांत आहे. कथेत येणारी स्थळे इतक्या ताकदीने चितारली आहेत की दृश्यमानतेचा अनुभव यावा. व्यक्तीसमूहाच्या बोलीचे रूप या स्थळांना...
मुक्त संवाद

द्वारकाच्या जिद्दीची कहाणी ‘राशाटेक’

लेखिका प्रतिमा इंगोले लिखित ‘राशाटेक’ ही व्दारकाच्या उद्ध्वस्त झालेल्या सांसारिक जीवनाची करुण कहाणी असून ही कहाणी वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे. इतके सारे भोग वाट्याला...
काय चाललयं अवतीभवती

आधार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ. श्रीकांत पाटील यांच्या बालसाहित्यास पुरस्कार बोरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथील आधार प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अशी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406