कवितांमध्ये व्यक्त झालेले अनुभव हे एका संवेदनशील कलावंतमनाने घेतलेले अनुभव आहेत आणि त्यांचे मूळरूप चिंतनाला कारणीभूत असले तरी त्यावर कवयित्रीच्या रसिकतेचे, वाचनाचे, चिंतनशील वृत्तीचे संस्कार...
आजच्या काळावर भाष्य करणारा महत्त्वाचा कवितासंग्रह आहे. यात कोणताही अभिनिवेश नाही. वास्तवाच्या विरोधात केलेले कृतक शाब्दिक बंड नाही…..आहे फक्त भयाण वास्तव, सामाजिक अवनतीचे चित्रण….’ यातून...