July 2, 2025

May 2021

काय चाललयं अवतीभवती

मुलांमध्ये आशावादी दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या कविता

पेन्सील घेऊन पाठीवरती रेघोट्या ओढणारी मुलं आता काचेच्या स्क्रिनवर बोटे फिरवू लागली आहेत. मुलांना मोबाईलच्या गमतीजमतीचे कुतूहल मुलांना वाटत आहे. मोबाईलची संगत आता सगळ्यांनाच कशी...
पर्यटन

‘आर्क्टिक सर्कल’ वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ)

पृथ्वीच्या उत्तर टोकाच्या म्हणजे आर्किट सर्कलच्या सफरीमध्ये मध्यरात्रीचा सूर्य आणि नॉर्दन लाईट्स याबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांच्या व्हिडिओमधून… आर्क्टिक...
पर्यटन फोटो फिचर

आंबोलीचा निसर्ग ड्रोनच्या नजरेतून…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 2260 फुट उंचीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील रस्ते येथून जातात. जैवविविधतेने नटलेले...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कणकण मधाचा…!

स्लोवेनिया देशाने जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला,...
मुक्त संवाद

काका एक देवमाणूस…

गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या आय.सी.आर.ई. डिप्लोमा कॉलेजमधील अत्यंत प्रामाणिक सेवक यशवंत शंकर मोरे नुकतेच आपल्यातून निघून गेले. मोरे कुटूंबीय अत्यंत प्रेमळ.डॉ. जे. पी. नाईक, चित्राताई...
पर्यटन

कोकणचं महाबळेश्वर ड्रोनच्या नजरेतून…

पावसात निथळणारा कोकण म्हणजे डोळ्यांना लुभावणारा स्वर्ग, कोकणातील घाट रस्ते, नारळी- पोफळीच्या बागा, कौलारू घरे अन् पावसात भिजलेला समुद्र किनारा..या सगळ्याचं अनुभव वंदनीय परशुरामाची भूमी...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान- एक शोधयात्रा’

ग्रामविकास संस्थेतर्फे शुक्रवारी 21 मे रोजी सकाळी 10 वाजता पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते सर्वांसाठी पाणी व चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान - एक शोधयात्रा या जलविषयक...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाणी प्रश्नांवर उत्तरे सुचविणारे पुस्तक

ग्रामविकास संस्थेतर्फे शुक्रवारी 21 मे रोजी सकाळी 10 वाजता पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते सर्वांसाठी पाणी व चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान - एक शोधयात्रा या जलविषयक...
व्हायरल

लग्नाची गोष्ट…

बायको - बोलता बोलता आपल्या लग्नाला ३० वर्षे झाली....! नवरा - पण मी म्हणतो, येवढे बोलायचेच कशाला.....??? 🤭😜😅😂🤪 म्हणतात, एकदा आपल्याला  कोणी फसवले कि त्या...
काय चाललयं अवतीभवती

जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता – आईचा हात

ग्रामीण आणि शहरी संस्कृती बरोबरच कृषी संस्कृतीचा परिचय करून देत जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता कवी अ. म. पठाण यांनी आईचा हात या बालकुमार कविता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!