केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर मोठ्या संख्येने म्हणजे महाराष्ट्रातील १३७ लेखकांनी एकाच वेळी आपण मेलो, म्हणजे लेखक म्हणून मेलो, असे जाहीर केले तर काय होऊ शकते?...
सृजन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी डॉ. हरिश्चंद्र बोरकरांची प्रकट दीर्घ मुलाखत घेतली असून ती मुलाखत “हरिश्चंद्राची फॅक्टरी ” म्हणून पुस्तकरूपाने प्रकाशित...
श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….! दासबोध हा आचार, विचारांची प्रणाली आहे. समर्थांनी तत्वज्ञान, व्यवहार सहज समजेल अशा सोप्या भाषेत दासबोधात समजून सांगितला आहे. ज्ञान...
अवस्था बदलल्यानंतर त्यांचे नामांतर हे होतेच. विशेष पदवी प्राप्त केल्यानंतर नावापुढे त्या पदवीचा उल्लेख होतो ना ? डॉक्टरेट मिळाल्यानंतर डॉक्टर हे विशेषण नावापुढे जोडले जाते...
एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफमधून प्रेरणादायी जीवनाचे चित्रण – डॉ. यशवंत थोरात जीवनात अनेक प्रसंग आपणाला खूप काही शिकवून जातात. असेच काहीसे प्रसंग लेखिका डॉ....
AR Augma series नावाने आम्ही ही एक नवीन पुस्तक मालिका छोट्या वाचकांसाठी आणली आहे. स्पोर्ट्स डे ऍट जंगल नावाची एक धमाल चित्रकथा तुम्हाला प्राण्यांच्या जगात...
खरं तर छोट्याछोट्या गोष्टीतून मुलांचे मनोरंजन होईल व ज्ञानवर्धनही होईल या बालसाहित्याच्या मुळ हेतूशी प्रामाणिक राहून प्रज्ञा वझे- घारपुरे यांनी या पुस्तकाचे लेखन व मांडणी...
उतारवयात ध्यान नित्य नेमाने करत राहिल्यास आरोग्यही उत्तम राहते. शेवटच्या क्षणापर्यंत सतत ध्यानात रममाण व्हायला हवे. देह ठेवतानाही सद्गुरूंचे, भगवंताचे स्मरण ठेवले तरीही मोक्षाचा लाभ...
मातृभाषा म्हणजे अशी भाषा जी मुलं सर्वप्रथम आपल्या घरात बोलायला शिकतात, ही भाषा त्याला शिकण्यासाठी त्याची पहिली गुरु म्हणजे त्याची आई असते. म्हणून या भाषेला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406