भारतातील हिम बिबट्यांचा स्थिती अहवाल भूपेंद्र यादव यांनी केला प्रकाशित नवी दिल्ली – नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र...
स्वतःसाठी केलेली कृती इतरांनाही लाभदायक ठरेल असा विचार ठेवून कार्यरत राहायला हवे. या कृतीत आपण फक्त निमित्त मात्र आहोत हेही विसरता कामा नये. स्वच्या विकासात...
उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रवरही होवु शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या...
एका अभ्यासानुसार भारतात वर्षभरात 1,90,000 टन अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. जगभरात अंड्यांच्या कवच्यांच्या कचऱ्याची समस्या भावी काळात उत्पन्न होऊ शकते. कारण याचे विघटन योग्य...
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या प्रसार माध्यमातील बहुचर्चित महा-विलीनीकरणाची बोलणी गेली दोन वर्षे सुरू होती. त्यात सतत काही ना काही तरी माशी शिंकतच होती. हे विलीनीकरण...
कासरा तसं पहायला गेलं तर एकंदरीतच गाव सोडून पोटासाठी शहर -नगरात वसलेल्या आजच्या पिढीच्या अबोध मनात ठसून बसलेल्या एका देश-भावमूलक आठवचित्रांचे शब्दात मांडलेले गंभीर स्वगत...
एक-दोन नव्हे भाताच्या तब्बल विविध ६५० जातींचे संवर्धन करणाऱ्या सत्यनारायण बेलेरी यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले आहे. पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन ही आता काळाची गरज बनली...
आत्मज्ञान हे बोधानेच शिकता येते. यासाठीच हे शास्त्र शिकण्यासाठी आत्मज्ञानी गुरूची गरज आहे. आत्मज्ञानी गुरूकडूनच हे शास्त्र समजू शकते. यासाठी आत्मज्ञानी संताचे शिष्यत्व पत्करायला हवे....
शब्दांची आठली नदीसंवादाची फुटली नावऐल तिरी पैल तिरीतुझा माझा उजाड गाव आता भेटून जाणे असेवाळूवरची रुक्ष नक्षीगळ गळ्यात मासळीच्याकोळ्याचीही एकादशी पूल पडला एकाकीकाठावरच निसरे पायवटकी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406