November 14, 2025

January 2024

सत्ता संघर्ष स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जेंडर बजेटची व्याप्ती वाढेल का ?

ग्रामीण भागातील बऱ्याच स्त्रिया व मुलींचा वेळ पाणी भरण्यासाठी जातो. त्यामुळे अधिकचे श्रम व वेळ वाया जाऊन त्यांची उत्पादकता व क्रियाशीलता कमी होते. जर जल...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा

संशोधकांनी दिलेले इशारे आणि सुचवलेल्या उपायाप्रमाणे कार्य करणारे अनेक महामानव कार्यरत आहेत. मात्र त्यांचेही प्रयत्न अपुरे पडतात. तरीही अशा लोकांचे कार्य समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असते. हे...
विश्वाचे आर्त

गीता अन् ज्ञानेश्वरीतील श्री राम

जुन्या झालेल्या मंदिरांचाही जीर्णोद्धार केला जातो. प्रत्येक वास्तूच्या कालामर्यादा या ठरलेल्या असतात. त्यानंतर त्या पाडून नव्याने त्यांची उभारणी करण्याची गरज असते. या नव्या वास्तूमुळे विचारातही...
विश्वाचे आर्त

गुरूंची आवश्यकता कशासाठी ?

चांगल्या गुणांबरोबरच वाईट गुणही आपल्यामध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यांनाही पोषक वातावरण मिळाले की तेही प्रकट होतात. यासाठीच संगत ही महत्त्वाची आहे. चांगल्या संगतीमध्ये आपल्यातील चांगल्या गुणांची...
विश्वाचे आर्त

सुखी जीवनशैलीसाठी साधना आवश्यक

रोजरोजच्या कटकटीमधून आपणास होणाऱ्या त्रासातून मनाला थकवा जाणवतो. यासाठी ठराविक कालावधीनंतर अन्य वातावरणात फिरण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मनात येणारे विचार त्या कटकटीपासून दूर जातात. वेगळ्या...
सत्ता संघर्ष

आगामी अंतरिम अंदाजपत्रकाकडून असलेल्या अपेक्षां

जानेवारी महिन्याच्या अखेरीस संसदेचे अखेरचे अधिवेशन भरणार आहे. पुढील काही महिन्यातच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने या अधिवेशनात अर्थमंत्री पुढील वर्षाचे हंगामी किंवा  अंतरिम अंदाजपत्रक...
गप्पा-टप्पा

कृष्‍णात खोत हे  शेती समूहाचे चित्रण करणारे समर्थ कादंबरीकार – आसाराम लोमटे

कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीत झालेल्या चर्चा सत्रात आसाराम लोमटे, प्रा. प्रवीण बांदेकर, संपत देसाई आणि स्वतः कृष्णात खोत यांनी मते मांडले. त्याची मते...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवरायांची धर्मनीती: एक आकलन

शिवाजी महाराज हा राजा जगावेगळा होता. तो कोणत्याच जातिधर्माचा द्वेष करणारा नव्हता. परधर्माचा आदर करणारा होता. सर्वसमावेशी’ घोरण अंमलात आणणारा द्रष्टा, विवेकी, राजा होता. या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जनावरांतील सर्पदंश : काळजी व उपाय

     साप म्हटलं की मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये सापाला देव मानतात. त्याची नागपंचमीला पुजा करतात. तसेच साप शेतकऱ्यांचा मित्र म्हणून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!