February 8, 2025
Home » Archives for February 2024

February 2024

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मराठी भाषागौरव दिन आणि राजभाषा दिवस यातील फरक 

भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो. समाजात वावरताना भाषेला विशेष स्थान आहे. भाषेविषयी मानवाचे जीवन जणू अंधारच. त्यामुळे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच

अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच – माणिकराव खुळे      गेल्या दोन दिवसात खान्देश, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट, गारा, वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
विश्वाचे आर्त

जीवन आनंदी करणारे सद्गुरुच माझ्या हृदयी

सद्गुरु आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगतात. पण हे ऐकण्याच्या मनस्थितीत आपण असायला हवे, तरच ते आपणास आत्मसात होऊ शकते. या खऱ्या अर्थाचा बोध आपणास जेंव्हा...
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्य पुरस्कार जाहीर

श्रीशब्द काव्य पुरस्कार जाहीर नेज (ता. हातकणंगले ) येथील स्फूर्ती साहित्य संघ व पोतदार परिवार यांचेमार्फत कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिल्या जाणाऱ्या...
विश्वाचे आर्त

विश्वाला ब्रह्मसंपन्न करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरीत

शिष्यांच्या बोधातच, प्रगतीमध्येच सद्गुरुंना संजिवन समाधीचा लाभ होत असतो. शिष्याच्या यशातच, सुखातच गुरुंचे सुख-समाधान असते. म्हणून गुरुजवळ मागताना काय मागायचे याचा विचार आपण स्वतःच करायला...
सत्ता संघर्ष

आरक्षण मंजूर; तरी धग कायम…

सन २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात १२ व १३ टक्के आरक्षण दिले, तेव्हा मराठा समाजाची लोकसंख्या...
सत्ता संघर्ष

निवडणूक रोखे – सर्वोच्च न्यायालयाने महत्वाची संधी दवडली !

निवडणूक रोख्यांच्या संदर्भातील तक्रारींचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यामुळे मोदी सरकारला चपराक किंवा मोठा झटका  दिल्याचा निष्कर्ष नेहमीप्रमाणे विरोधकांनी काढला. मात्र  या बाबतचा नेमका...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विदर्भात पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता

सध्या महाराष्ट्रात थंडीचा कालावधी दिवसागणिक वाढत आहे. दिवसा उष्णता तर रात्री आणि पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील...
काय चाललयं अवतीभवती

पश्चिम घाटातील 30,000 हून अधिक जीवजंतूंचे भारतीय प्राणी सर्वेक्षणमार्फत दस्तऐवजीकरण

पुणे – भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्राने देशातील पश्चिम घाटात आढळून आलेल्या सुमारे 30,000...
काय चाललयं अवतीभवती

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

कोल्हापूरः संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य आहे असे प्रतिपादन डॉ. रमेश वरखेडे यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित तुकाराम अभ्यासाच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!