December 26, 2025

मुक्त संवाद

मुक्त संवाद

गावाकडच्या आठवणींचा कथासंग्रह

सुखाची पालवी आणि दुःखाचे काटे: बांधावरची बाभळ लेखकाचं उत्तूर हे गाव सोडून मुंबईत हॉटेलमध्ये काम करून रात्र शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेणं..‌‌ हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून...
मुक्त संवाद

प्रेमाचं अजब सोंग

संज्याच्या निर्मळ प्रेमाची खिल्ली उडविणाऱ्या या दुनियेनं संज्याला अशा फेऱ्यात अडकवलं की संज्यानं हिजडा होणंच पसंद केलं. पण, पुढे काय? आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधी...
मुक्त संवाद

ग्रामीण वेदनांचा लेखाजोखा म्हणजे अर्धा कोयता..

‘अर्धा कोयता’ कथासंग्रहामधील संवादाची भाषा, शब्द, मांडणी, कथेतील पात्रांच्या भावना जशा आहेत तशाच पोहचवतात. लेखिका अगदी सुक्ष्मपणे सामाजिक, कौटुंबिक, ग्रामीण व्यवस्थेकडे बघते, व स्वतः अनुभवल्या...
मुक्त संवाद

सुखदुःखाचा ताळेबंद मांडणारे व्योम व्यथांचे व्यापक

‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ या शिर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी असलेले नाते, कधी निरभ्र आकाश...
मुक्त संवाद

दिवस कातर होत जाताना : आतबाहेरच्या कल्लोळाची काळीज-पासोडी

ही कविता अस्वस्थेची असंख्य चित्रं, प्रतिमांच्या कॅनव्हासवर रंगवते. आणि खरा कवी न्याहाळायचा तर त्याच्या प्रतिमासंभार अभ्यासला की त्याचे कसब कळते. नाहीतर प्रतिमा-प्रतीकांच्या निवडीतच कवीचा खरा...
मुक्त संवाद

एकाकीपणाच्या आत्ममग्न दुःखाला चिरंतन करणारी कविता !

कवीला दुःखाला चिमटीत पकडून त्याला ‘तू कस्पट आहेस’ म्हणून सांगायचं आहे. पण त्याला ते शक्य झाले का? हे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. डिप्रेशन, घुसमटीचे...
मुक्त संवाद

जागरणमध्ये अन्यायकारक गोष्टींना उलथवून टाकण्याचे कार्य

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि कष्टाची असूनसुद्धा भारत सातपुते यांनी आपल्या प्रामाणिकपणामुळे, जिद्दीमुळे आणि चिकाटीने परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश म्हणजे धकधकती ज्वालाच. परशराम आंबी,...
मुक्त संवाद

॥ महदंबा : मराठी कवितेची मोठी माय ॥

जालन्याला झालेल्या महाचिंतनीच्या २८ व्या अधिवेशनातल्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात इंद्रजीत भालेराव यांनी दिलेले व्याख्यान … महदंबा, मराठी भाषेतील आद्य कवयित्री. मुक्ताबाई आणि जनाबाईच्या कितीतरी...
मुक्त संवाद

“कावेरी”: वैयक्तिक व सामाजिक व्याधींविरुध़्द केलेल्या संघर्षाची विजयगाथा    

डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद पुण्यातील मैत्री प्रकाशनच्यावतीने येत्या २५ जानेवारीला प्रकाशित होत आहे. पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या...
मुक्त संवाद

रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले

गगनगडाप्रमाणेच भुदरगड हा किल्लादेखील भक्ती मार्गातील किल्ला म्हणून ओळखला जातो; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम किल्ला म्हणून रांगणा किल्ल्याचा उल्लेख केला जातो. या किल्ल्यावरील देवता, जंगल,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!