ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं...
कळप आणि चाटूगिरीचा संसर्गजन्य रोग मराठी साहित्य विश्वात वेगाने पसरतोय…सरकारी साहित्य संस्थाही त्याला अपवाद नाहीत तथापि या सगळ्याला फाट्यावर मारून सुरेश शेती आणि कवितेच्या प्रांतात...
लेखकाला आपली व्यावसायिक व शैक्षणिक वाटचाल करीत असताना पदोपदी ज्या संघर्षाला सामोरे जावे लागले याचे दाखले या आत्मकथनाच्या पानापानांवर आपल्याला पाहायला मिळतात. इथून तिथून ज्याच्या...
हिंदुधर्मामध्ये अनेक पंथ, परंपरा आहेत. पण छत्रपती शिवाजी हे कोणाच्याही एकाच्या आहारी गेले नाहीत. त्यांचा धर्माभिमान व श्रद्धा डोळस व प्रागतिक होती. नौकानयन बंदी किंवा...
सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये स्वबळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अर्थात शिवरायांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांच्या या हिंदवी स्वराज्याचा मूलाधार होता. खरं तर...
अनेकविध आशयसूत्रांनी एकत्र बांधलेल्या या कादंबरीचा मध्यवर्ती विचार अनंत अडचणींमधूनही सकारात्मक विचारांनी संकटांवर मात करता येते, कदाचित एकरेषीय पध्दतीने नव्हे तर बहुविध मार्गांनी, असा आहे....
सीतेमधील विद्रोहाची भावना, प्रसंगी सोशीकतेची भावना, हळवेपणा या सर्व भावनांचा ऊहापोह त्या करताना दिसतात. त्यासाठी त्यांनी घेतलेले काही ओव्यांचे संदर्भ खूपच बोलके आहेत. प्रसाद सावंत...
कासरा तसं पहायला गेलं तर एकंदरीतच गाव सोडून पोटासाठी शहर -नगरात वसलेल्या आजच्या पिढीच्या अबोध मनात ठसून बसलेल्या एका देश-भावमूलक आठवचित्रांचे शब्दात मांडलेले गंभीर स्वगत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406