📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 14, 2026
मुक्त संवाद

कोरोना संकट

corona Circes Poem By Ujjwala Deshpande

तुला कुणी न पाहिले
तरी सारे हतबल जाहले
जयासी तु केलास स्पर्श
त्यातील अनेकांशी तू यमसदना पाठविले
काय गुन्हा केला आम्ही ?
म्हणुनी संकट आम्हावरी आणिले
कलीयुगात कलीने रुप दाखविले
संकटावरती मात करणेस सारेजण सिध्द जाहले
घरी राहणे पसंत केले वृध्द माणसे लहान बालके
यांना साऱ्यांनी सावरले
ओसाड रस्ता पाहुनी साऱ्यांचे भिरभिरती डोळे
हे सारे जाहले कशामुळे ?

डॉक्टर, नर्स, पोलिस परिचारिका
हे सारे तुला रोखण्यासाठी
रात्रंदिन काम करत राहीले

हा संघर्ष आम्ही करणारच !
हाच संघर्ष साऱ्यांना प्रेरणादायी ठरणारच !

हे गुरुमाऊली देवदेवतांनो
तुझी ही लेकरे आहेत ग अजाण
सारे झटती डोळ्यात आणुणी पंचप्राण
हे सेवाव्रत आचरिले त्या सर्वांना वंदण
त्या सर्वांचेही रक्षण कर ग माऊली
तुला करते हात जोडूनी नमन

श्रीमती उज्ज्वला देशपांडे, ठाणे

Related posts

खेड्यांची जळती वेदना..”काळीज विकल्याची गोष्ट “

महाराष्ट्राच्या काही प्रश्नांचा आणि आंदोलनांचा परामर्श

उकिरड्यातून उगवलेले माणूसपण : ‘भंगार’ची विदारक कहाणी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!