May 20, 2026
Home » निर्मला मठपती फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर

Nirmala Mathapati Foundation Literature award

सोलापूर येथील निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अध्यक्षा शिवांजली स्वामी व सचिंव उत्तरेश्वर मठपती यांनी हे पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण आठ आक्टोंबरला (रविवारी) दुपारी ०३.३० वाजता सोलापूर येथील डफरीन चौकातील आयएमए हॉलमध्ये होणार आहे. 

पुरस्कारप्राप्त लेखक कवी व त्यांची पुस्तके:

कथासंग्रह विभागः

सीताराम सावंत, इटकी, सोलापूर (हरवलेल्या कथेच्या शोधात),
सर्वोत्तम सताळकर, गुलबर्गा (प्रतिशोध),
दीपक तांबोळी, जळगाव ( अशी माणसं अशा गोष्टी)

कविता संग्रहः

संजय चौधरी, नाशिक (आतल्या विस्तवाच्या कविता),
आबासाहेब पाटील, बेळगाव (घामाची ओल धरून)
डॉ. राजेंद्र शेंडगे, सोलापूर (वर्तुळाच्या आत-बाहेर अस्वस्थ मी),
डॉ. शिवाजी शिंदे, सोलापूर (अंतःस्थ हुंकार)

बाल कवितासंग्रहः

राजेंद्र उगले, नाशिक (थांब ना रे ढगोबा)
डॉ. श्रीकांत पाटील, घुणकी जिल्हा – कोल्हापूर, (झाडोरा )

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

…अन् एन. डी. राजू शेट्टींना म्हणाले, आंदोलन कसं कायं चाललयं

मसापच्या दामाजीनगर शाखेच्यावतीने साहित्य पुरस्कारांची घोषणा

विठ्ठलराव केदार साहित्य पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406