जागतिक तापमान वाढ, आरोग्याच्या गंभीर समस्या या सर्वाला कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे न करण्याचा विचार कारणीभूत आहे हे सुद्धा आपण मान्य करायला तयार नाही. विकास...
देहू-आळंदी परिसरातील साहित्यप्रेमी, रसिक ग्रामस्थांनी साहित्य, कला आणि मराठी भाषा संवर्धनासाठी इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेच्यावतीने मोशी (ता.हवेली) येथे एकदिवशीय ‘इंद्रायणी साहित्य...
वाड्याचा बंगला झाला, शेणाच्या सारवलेल्या जमिनींची जागा आता स्टाईलच्या फरशांनी घेतली आहे. पण या नव्या घरातील गारवाच नाहीसा झाला आहे. उन्हाच्या दाहकतेने पंख्याचा वाराही गरम...
चांगल्या गोष्टीची सवय लागायला वेळ लागतो. पण वाईट गोष्टीची सवय लगेच लागते. हा सर्वांत मोठा धोका आहे. वाईटाच्या संगतीत चांगलाही बिघडतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल...
कानाला सोहमचा स्वर ऐकण्याची सवय लावून घ्यायला हवी. हा स्वर श्वासातून उमटतो. तो श्वास आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. श्वास घेताना जो सोहम स्वर...
पक्षांचा किलबिलाट काहींना त्रासदायक वाटतो. काहींना त्यांना मारून खाण्याचाही विचार येतो. पण या सर्वांच्या ठिकाणी विवेक जागृत झाल्यास त्या किलबिलाटाने मन कसे आनंदी, प्रसन्न होते...
जगात वावरणारा प्रत्येक मानव हा वेगवेगळा आहे. पण त्यांच्यामध्ये असणारा आत्मा मात्र एकच आहे. हे एकतत्व समजून घेण्याची गरज आहे. हे समजण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी...
देवाच्या दारात नित्य सुखाचा झरा ओसंडून वाहत आहे. त्या झऱ्यात डुंबायला शिकले पाहिजे. तो कधीही आटत नाही. देव भेटावा. त्याचे दर्शन घडावे. अशी आपली इच्छा...
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More