July 27, 2024
Home » सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Tag : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली

50 वर्षे अध्यापन ही एक अभूतपूर्व कामगिरी. एक अत्यंत साधा माणूस, प्रो. एमेरिटस एम एस वाडिया हे उत्कृष्ट ‘शिक्षक’ चे प्रतीक. जो केवळ विद्यार्थ्याला प्रेरणा...
काय चाललयं अवतीभवती

राजन लाखे यांचा “बकुळगंध” पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात

पुणे –  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला ( एफ. वाय. बी. ए.) वर्गातील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात लेखक कवी...
काय चाललयं अवतीभवती

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कॉम्पीटीटर्स फाउंडेशनचे कार्य राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्धार

पुणेः महाराष्ट्रातील यशस्वी वाटचालीनंतर कॉम्पीटीटर्स फाउंडेशन आगामी काळात सामाजिक व शैक्षणिक कार्य अधिक व्यापक करून राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा...
मुक्त संवाद

लळित लोककलेचे सादरीकरणातून संवर्धन

‘लळित करणारे ते लळित’. हे आडनाव म्हणून आपल्या पूर्वजांनी स्वीकारले. गिर्ये (देवगड)येथील लळीत घराण्यात सुमारे २०० वर्षापासून ही लळित कला सादर केली जात होती. पुन्हा...
मुक्त संवाद

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

ज्ञानेश्वरीमधील शब्दरत्ने… माझा मराठाचि बोलु कौतुकें ।परि अमृतातेंही पैजां जिंके ॥ऐसीं अक्षरें रसिकें ।मेळवीन ॥६.१४॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें ।दिसती नादींचे रंग थोडे ।वेधें परिमळाचें बीक...
संशोधन आणि तंत्रज्ञान

छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग

छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने शिवछत्रपतींच्या नावे उभारलेली...
कविता

छत्रपतींच्या मावळ्यांना संत तुकाराम महाराज यांनी दिलेले पाईकीचे अभंग

शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग संत तुकाराम महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें. सौजन्य...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406