July 27, 2024
Home » Rajan Lakhe

Tag : Rajan Lakhe

काय चाललयं अवतीभवती

राजन लाखे यांचा “बकुळगंध” पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात

पुणे –  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला ( एफ. वाय. बी. ए.) वर्गातील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात लेखक कवी...
काय चाललयं अवतीभवती

पुरस्कार हे सफल साधनेचे दुसरे रूप : डॉ. न. म. जोशी

‘मसाप’च्या पिंपरी-चिंचवड शाखेचे साहित्य पुरस्कार प्रदान पिंपरी : ‘लिखाणात ताकद असावी लागते, उत्कंठा असावी लागते. यासाठी लेखकाला साधना करणे गरजेचे असते. पुरस्कार हे सफल साधनेचे...
काय चाललयं अवतीभवती

मराठी साहित्य संमेलनासाठी कवींना आवाहन

मराठी साहित्य संमेलनासाठी नवोदितांना आवाहन जळगाव – येत्या २, ३ आणि ४ फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत...
काय चाललयं अवतीभवती

शान्ता शेळके यांच्या आठवणींना बकुळगंधातून उजाळा

पुणेः कवयित्री शान्ता शेळके जन्मशताब्दीनिमित्त राजन लाखे यांनी “बकुळगंध” ग्रंथाची निर्मिती केली आहे. यातून १०० मान्यवर, १०० कविता, १०० आठवणी सोशल मिडियाच्या माध्यमातून जगातील मराठी...
काय चाललयं अवतीभवती

अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुरस्कार जाहीर

पुणेः येथील अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कथा, कविता, कादंबरी, एकंकिका व इतर विभागातील प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून परिक्षकांनी...
काय चाललयं अवतीभवती

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

पिंपरी चिचवड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विविध विभागातील साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. कादंबरी विभागात डॉ. स्मिता दातार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कादंबरी, ललित,...
पर्यटन

मौसमई नैसर्गिक गुहा: निसर्गाची अजब किमया

मेघालय…. गुहांचे राज्य आणि रेन कैपिटल ऑफ द वर्ल्ड (चेरापुंजी ) चेरापूंजी……लहानपणापासून मनाच्या कप्प्यात असलेल, पावसाशी पारंपारिक नात असलेलं आठवणीतील एक गाव. पण……… निसर्गाने या...
पर्यटन

भारत चीन सीमेवरील बुमला पास

क्षणाचे महत्व काय असते याचा अनुभव होता पण क्षणाची आणि तीही धोकादायक क्षणांची अनुभूती काय असते हे आज प्रत्यक्ष अनुभवले. स्नो फाल थांबलेला होता. निर्णय...
मुक्त संवाद

बकुळगंध : एक संस्मरणीय दस्तावेज

प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. शांताबाई यांची जन्मशताब्दी अभिनव रीतीने कृतिशील स्वरूपात साजरी करण्याची कल्पना महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध कवी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406