July 31, 2025

अजय कांडर

मुक्त संवाद

सुनील उबाळे : कविताच जगणारा माणूस

सुनीलची मानव्यावरील आणि कवितेवरील निष्ठा आजच्या काळातली दुर्मिळ अशी आहे. माणूसघृणा बाळगल्या जाणाऱ्या या काळात सुनीलसारखा माणसांवर आणि शब्दांवर प्रेम करणाऱ्या गुणवंत कवीची पुढील कवितेची...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कोणताही महामानव आपल्याला वैश्विक भानच देतो – अजय कांडर

कणकवली – जगातील कोणताही महामानव आपल्याला वैश्विक भानच देत असतो. मात्र आपली विचार दृष्टी तेवढी विस्तारत नसल्यामुळे आपण महामानवांना आपापल्या जातीत जखडून ठेवतो. समाज जात...
मुक्त संवाद

मुक्ता कदम:धाडसी बेधडक तरीही संवेदनशील

2021 मधे शेतकरी आंदोलनादरम्यान ती रागात येऊन तिने एक मिनिटाचा व्हीडीओ बनवला, तर तिच्या संस्थेच्या डायरेक्टरने तो व्हीडीओ डीलीट करायला सांगितला. अजय कांडरलेखक विख्यात कवी,...
मनोरंजन

सतीश पावडे यांची नाट्यमीमांसा: अब्राह्मणी परंपरेचा शोध

नाटकाच्या अब्राह्मणी परंपरेचा शोध जेव्हा विचारशील रंगकर्मी प्रा.डॉ.सतीश पावडे ‘नाट्यमीमांसा ‘ या ग्रंथातून घेतात तेव्हा नाटक ही क्रांतिकारी चळवळ आहे हे आपोआप अधोरेखित होतं. अजय...
मुक्त संवाद

बाई भाषा भवताल आणि समकाल

शोभा नाईक यांच्यासारखी कवयित्री पुरुषाचा बाजार भरवण्याची कल्पना धाडसाने मांडते. तेव्हा आश्चर्य वाटत नाही; तर या धाडसाचं आपल्याला कौतुकच करावसं वाटतं. बाईला तुम्ही वस्तू समजता...
काय चाललयं अवतीभवती

‘बोल अंतरीचे’ काव्यसंग्रहाचे १२ रोजी कणकवलीत प्रकाशन

कणकवली – येथील कवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते सुरेश बिले यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नामवंत कवी आणि स्तंभ लेखक...
विशेष संपादकीय

क्षणाक्षणाला हिंदुत्व दाखविणारे दंडुके, ‘मिशी’- ‘धारी ‘ आहेत कुठे ?

क्षणाक्षणाला हिंदुत्व दाखविणारे दंडुके, ‘मिशी’- ‘धारी ‘ आहेत कुठे ? आपल्या इतिहासाकडून आपण काय शिकायचं असतं, हे ज्या सत्ताधाऱ्याना माहीत नसतं त्यांना इतिहास म्हणजे फक्त...
विशेष संपादकीय

वाचकानं वाचन संस्कृती सजगपणे कशी घडवावी ?

लेखक नेमकं आपल्या साहित्यात काय लिहितो, समाज एकसंध राहावा म्हणून आपल्या लेखनातून कोणती जोखीम तो पत्करतो याच्याशीही वाचक म्हणून आपलं देणंघेणं हवं. एवढी समज वाचक...
मनोरंजन

सचिनचा…’वारसा’

सचिनचा…’वारसा’ आपल्याकडे ज्या इतिहासकालीन गोष्टी जतन व्हायला पहिजेत त्या जतन केल्या जात नाहीत आणि इतिहासाच्या नावाखाली नको त्या गोष्टींचे बाजारीकरण केले जाते. या पार्श्वभूमीवर सचिन...
काय चाललयं अवतीभवती

सोशल मीडियामुळे मराठी कविता उथळ होत गेली

कणकवली – आजच्या सोशल मीडियाच्या काळात मराठी कविता अधिक उथळ होत गेली असताना गंभीरपणे काव्य लेखन करणाऱ्या कवींना नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कविवर्य नारायण...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!