मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत भाग – १ विषय – राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान… मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी...
किटकांच्या दुनियेत या मालिकेत वाळवी संदर्भात माहिती…लेखक – धनंजय शहाअभिवाचन – रसिका तुळजापूरकर • वाळवी किडीच्या नियंत्रणासाठी, पिकाच्या बांधावर वाळव्यांनी तयार केलेली वारुळ आढळून आल्यास...
नवी दिल्ली – राजस्थानमधील दोन ठिकाणांचा नवीन रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फलोदी येथील खिचान आणि उदयपूर येथील मेनार ही ती ठिकाणी असून...
‘ आनंदाच्या वाटेवर ‘ हा सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. विविध मासिकांतून त्यांचे लेखन यापूर्वी वाचले आहेत. त्यामुळे या संग्रहाबद्दल...
‘बांध’ शब्द उच्चारला की दोन शेतामधील असणारी धाव दिसते. दगडमातीचा रचलेला एकसारखा ढिग- आपापल्या हद्दी समजाव्यात, ज्यावरून ये-जा करण्याचा पायवाटेचा मार्ग म्हणजे बांध. कधीकधी रानातील...
प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा हवेच्या प्रदूषणाची कारण मीमांसा करणारा विशेष लेख. भारतातील अनेक प्रमुख शहरांतील हवेच्या प्रदूषणाची पातळी ही धोकादायक स्थितीत आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई,...
मंत्रालयाने इंटरनॅशनल कौंसिल फॉर लोकल एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्हज संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. उपराजधानी नागपूरमध्ये हरितगृह वायुचे उत्सर्जन वाढत आहे. नागपूरमध्ये दरवर्षी ३.०३...
अभयारण्यात येणाऱ्या लोकांना प्लॅस्टिक वापरण्यास पूर्ण मज्जाव करायला हवा. याउलट सरकारी अतिथीगृहातच प्लॅस्टिक वस्तू दिमाखात वावरत असतात. मानवाने स्वत: निसर्गावर अतिक्रमण केले. हस्तक्षेप केला. तेवढ्यावर...
कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406