October 22, 2024
Home » Wari

Tag : Wari

मुक्त संवाद

आध्यात्मिक लोकशाहीचा महन्मंगल सोहळा

प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली असे संबोधते. एकमेकाचे चरण स्पर्श करते. एकमेकांना आधार देते. आपल्याबरोबर आपल्या सहकार्‍यांचीही काळजी घेते. या पाचही पालख्यांचा कुणी नेता नसतो. कुणी...
कविता

सुख काय असतं हे दिंडीत कळाले

विठ्ठला तुझ्या वारीतछान भजन गाता आलंमाणसांच्या समुद्राचाएक थेंब होताआलं किती अंतर चाललोपायांना कळलं नाहीभिजलो चिखला पावसातमन मात्र मळलं नाही माऊली माऊली म्हणतपावलं गिरकी घ्यायचीभूक सुद्धा...
कविता

अधीर मन झाले

अधीर मन झाले टाळ, मृदुंगात दंग झालाभक्तीचाहा पुर लोटलाअधीर मन माझे कितीनयनातही विरह दाटला… तुझे नाम ओठात राहीप्रपंचाला विसरुन जाईअखंड हरीनाम गजरतुझ्या भक्तीत लीन होई…...
मुक्त संवाद

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा ! दिनाचा सोयरा पांडुरंग !

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! दरवर्षीप्रमाणे सर्वत्र आषाढ वारीची लगबग संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. बळीराजा आपल्या शेतातील पेरणीची तयारी बी-बियाणे, नांगर,...
मुक्त संवाद

सावळे सुंदर रूप मनोहर…

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला असताना पुंडलिकांनी तीच वीट दारी आलेल्या देवाला उभे राहण्यासाठी दिली‌‌. आणि देवाच्या पदस्पर्शाने इंद्राचा उद्धार झाला. विटेखाली...
काय चाललयं अवतीभवती

वारी एक अनुभव ….

कुणी डोक्यावर तुळस घेऊन तर कुणी पताका हाती घेऊन विठुच्या भजनाच्या तालावर चालत होते कुणी नाचत होते. फुगड्या घालत होते. अशा भक्तीपूर्ण वातावरणात वारी मारुती...
कविता

पंढरीची वारी…

दैवशयनी एकादशी निमित्त….ठाणे येथील जगन्नाथ खराटे यांची पंढरीची वारी ही कविता… पंढरीची वारी । सवे वारकरी ।नाचताती सारी। विठुसवे।। भक्तांची ती दाटी। सवे उठाउठी ।प्रेमानंदे...
विश्वाचे आर्त

मानापमान, निंदा-स्तुतीतही राखा समभाव

विद्वानाला वारीमध्ये असे अनेक गृहस्थ भेटले. जे मानापमान मानत नाहीत. कोणाची निंदा करत नाहीत. कोणाचे मन दुखावेल असे बोलत नाहीत. दुसऱ्याचे दुःख आपलेच आहे असे...
विश्वाचे आर्त

सावध रे सावध…

उर्जेचा गुणधर्म आहे. उर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. उर्जा एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत जाऊ शकते. वारीतील उर्जा वर्षभर पुरावी यासाठी ती दुसऱ्यास्थितीत साठवायला...
विश्वाचे आर्त

वारीच्या वाटेवर…

आपण स्वतः वारीत चालत असून , वारीतले सुखद क्षण अनुभवत आहोत , असा अनुभव येतो . मन-रंजन प्रकाशन , पुणे , यांनी `वारीच्या वाटेवर’ ही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!