पुस्तकातील एक प्रसंग व अनुभव असा की ज्यामुळे डॉ. राजा दांडेकर यांचा आयुष्यातील माईलस्टोन वाटावा. तरुणपणी वरोरा येथे ते गेले होते. संध्याकाळी उशिरा पोहचुनही पुज्यनीय...
अशोक (वेणुगोपाल) ही चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रात फार मोठे नाव असलेली व्यक्ती आहे. १९७५ मध्ये कन्नड चित्रपटक्षेत्रात प्रवेश करून (हेण्णु, संसारद कण्णु) या चित्रपटात त्यांनी...
जत्राटकर नेहमी ‘नाही रे’च्या बाजूने विषयाचा शोध घेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे गरिबांना पुन्हा खोल दरीत कसे ढकलत आहेत, याचे आकलन मांडतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांनी...
‘ आनंदाच्या वाटेवर ‘ हा सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. विविध मासिकांतून त्यांचे लेखन यापूर्वी वाचले आहेत. त्यामुळे या संग्रहाबद्दल...
संवाद हरवत चालल्याची जाणीव यात आहे, ओल हरवलेल्या मातीचे कण्हणे यात आहे. येणाऱ्या युगाचे दर्शन यात आहे. बळीराजाच्या आयुष्याला पडलेल्या सातबाराच्या बेड्या यात आहेत, आणि...
पाकिस्तान : माझी साहसयात्रासमाजव्यवस्था ही जुनाट आणि बुरसटलेल्या लोकांच्या हाती असली की यापेक्षा अधिक काय होणार ? मी पाकिस्तान हा असाच पाहिला आहे. त्यात गेल्या...
युगानुयुगे चालत आलेल्या परंपरेत अनेक पश्चिम महाराष्ट्रातील लेखकांनी आपल्या साहित्याद्वारे, आपल्या लेखणीद्वारे आपल्या साहित्यामध्ये वाचा फोडण्याचा कळवळून प्रयत्न केला. पण पुस्तकातील या गोष्टी पुस्तकातच राहतात...
कोरोना आणि अर्थचक्र यांचे नाते व्यस्त आहे. कोरोनामुळे जीव वाचणे आणि उद्योग व्यवसाय थांबणे हे अपरिहार्य होते. पण या परिस्थितीतून बाहेर पडावेच लागेल. शाश्वत विकासाचे...
प्रा. रामदास विठ्ठलराव केदार साहित्यिक, कवीप्राद्यापक श्री शिवाजी महाविद्यालय, वाढवणा (बु.), ता. उदगीर, जि. लातूरकेंद्रप्रमुख – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यासकेंद्र, वाढवणा.बैल दौलतीचा धनी...
‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे यथोचित वर्णन केले जाते अशा वैभवशाली रंकाळा या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची परिपूर्ण अशी माहिती या सर्वांगसुंदर पुस्तकातून शब्दबद्ध झाली आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406