आकर्षण आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या चांगल्या आणि सुंदर गोष्टींचे माणसाला आकर्षण असतेच. पण प्रेमाचे तसे नसते. ते कुणावर कशासाठी बसेल हे...
ब्रह्मत्व मिळवण्याज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ असतात. त्याचे अर्थ पाठ असतात. पण त्यावर विचार केला नाही तर ज्ञान प्राप्ती कशी होणार ? आत्मज्ञान प्राप्तीसाठी ओव्या पाठ असण्याची...
देशभरात 21 हरितक्षेत्र विमानतळांची उभारणी होणार केंद्र सरकारने देशात नव्या ग्रीनफिल्ड अर्थात हरितक्षेत्र विमानतळांच्या उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना, प्रक्रिया आणि परिस्थिती यांचे दिशादर्शन करण्यासाठी हरितक्षेत्र विमानतळ...
पूरबुडीत क्षेत्रामध्ये शर्कराकंद (शुगर बीट)चे उत्पादन घेऊन शिरोळच्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याने उसाला सक्षम पर्याय दिला आहे. त्यांचा हा प्रयोग निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल....
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने माघी यात्रा जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात...
डॉ अपर्णा पाटील यांच्या एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन नाबार्डचे माजी चेअरमन डॉ यशवंत थोरात यांच्या हस्ते होत आहे. त्या निमित्ताने पुस्तकाचा...
कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने...
गायीच्या गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे– संशोधनात अभ्यासकांनी मांडले मत गायीचे गोमूत्र हे औषधी आहे. त्यामुळे यामध्ये असणारे घटक जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406