July 15, 2025

March 2022

विश्वाचे आर्त

मनानेंच मागे हटवा मनातील विषय

मनाने सर्व क्रियावर मात करता यायला हवी. सर्व विचारांपासून दूर नेण्याची मनाची ही क्रिया समजून घ्यायला हवी. विषयांपासून मन दूर कसे नेता येईल यावर अभ्यास...
विश्वाचे आर्त

भगवंताचे विश्वात्मक रूपडे

ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती झाल्याचे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. तू ब्रह्म आहेस याची प्रचिती भगवंतांनी अर्जुनाला दिली, इतकेच नव्हे तर भगवंत आणि अर्जुन हे वेगळे नसून एकच...
काय चाललयं अवतीभवती

पुस्तकांचे गाव म्हणून राज्यातल्या या गावांची निवड

अंकलखोप (औदुंबर) गावाची पुस्तकांचे गाव म्हणून निवड झाल्याने सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा. डॉ. विश्वजीत कदम मराठी भाषा राज्यमंत्री पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करण्यासाठी राज्यातील...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या सब्जा बी चे फायदे…

सब्जा बी चे फायदे काय आहेत ? सब्जा बी आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे ? यातून कोणते घटक मिळतात ? सब्जा बी चे सेवन कसे करायचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

FPC : अभी नही तो कभी नही

शेतमालाच्या प्रक्रिया व विपणन व्यवस्थेत भविष्यात आमूलाग्र व क्रांतिकारक बदल होऊ घातले आहेत. सहकारीसंस्था, धर्मादायसंस्था या संकल्पना आता कालबाह्य झाल्या आहेत आणि त्या लवकरच मोडीत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

विदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी

विदर्भातील शेतीमध्ये कोणते पक्षी आढळतात? या पक्षांची वैशिष्ट्ये काय आहेत? कोणत्या पिकांमध्ये कोणते पक्षी आढळतात? यासंदर्भात पक्ष्यांची जैवविविधता मांडणारा शोधनिबंध ‘न्यूज लेटर्स फॉर बर्ड वॉचर्स’...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणीउपलब्ध करण्याबाबत अभ्यास सुरू

कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणीउपलब्ध करण्याबाबत अभ्यास सुरू – जयंत पाटील मुंबई : कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी आवश्यक २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७...
पर्यटन फोटो फिचर संशोधन आणि तंत्रज्ञान

झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख

पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोंकण विभाग व निसर्गयात्री संस्था यांच्यावतीने तसेच पुरातत्व संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने 26 व 27 मार्च 2022 रोजी थिबा...
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

सीमा वाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न – सुभाष देसाई

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा व  बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या आस्मितेचा प्रश्न आहे. याला मोठी दीर्घकालाची परंपरा लाभलेली आहे. या प्रश्नावर सभागृहाच्या...
विश्वाचे आर्त

देव दर्शनासाठीही हवं अंगी धैर्य

मनात भीती उत्पन्न होते. पण देवाचे दर्शन होताना, आत्मज्ञानाची प्राप्ती होताना हे भय कसले. दर्शनाचे, आत्मज्ञानाचा ठेवा जपण्याचे सामर्थ्य सद्गुरूंकडून घ्यावे लागते. भक्तीची सुरवात होण्याआधी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!