महाराष्ट्रातील चार संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेचाही समावेश आहे. चित्ते नदी पुनरूज्जीवनामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे. यासाठी...
सर्वाधिक ध्वनी प्रदुषणात दक्षिण आशियामधील 13 शहरांचा समावेश. यामध्ये भारतातील पाच शहरांचाही समावेश. सयुक्त राष्ट्र पर्यावरण अभियानाच्या अहवालात 61 ध्वनी प्रदुषित शहरांचा उल्लेख. बांगला देशाची...
उत्कंठा, कुतुहल, उत्साह आणि सूक्ष्म निरीक्षणांनी भारलेला प्रवासवर्णन – माझा मुंबईचा प्रवास भागर्व येळेकर या इयत्ता ६ वीत शिकणार्या विद्यार्थ्याने लिहिलेला “माझा मुंबईचा प्रवास” हा...
महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ नवी दिल्ली : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या...
सर्व केंद्रिय विद्यापीठांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा होणार असल्याचे जाहीर झाले आहे. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हान जसे असणार , तशीच ती महत्त्वाची संधी असणार आहे....
गुरूंची आज्ञा हा शिष्यासाठी येथे महाप्रसाद आहे. सध्या मंदिरात, मठामध्ये महाप्रसाद असतो. तो घेण्यासाठी मोठी गर्दी होते. उद्योगपती, मोठे व्यापारी, काही गैरधंदा करणारेही हा महाप्रसाद...
आतातरी राजकीय आणि शासकीय यंत्रणेने जबाबदारीने, कार्यकुशलतेने आणि तत्परतेने आधुनिक अर्थशास्त्राच्या पायावर बाजारपेठेचा अभ्यास करून शेतकरी उत्पादन कंपन्यांना प्रामाणिकपणे सहकार्य केले, आपला नेहमीचा अडवा-अडवीचा खाक्या...
थोडं हसूया!😆 विरंगुळा सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा बघा दिवस मस्त जातो.– पु ल देशपांडे.मग बायको……कुणाची पण असो!😜 डॉक्टर : हा बोला, कुठं दुखतंय..?पेशंट :...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406