February 18, 2025
Home » Vidharbha

Vidharbha

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

येत्या दहा वर्षांत पूर्ण होईल वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प

पश्चिम विदर्भाची वाट सुजलाम सुफलामतेकडे वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प घेऊन जाणार. नव्हे , त्याबाबत जराही शंका उरली नाही. दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी...
मुक्त संवाद

‘काहून’…मनात काहूर निर्माण करणारा

काहून कवितासंग्रह गावच्या शेतीच्या मातीकडे घेऊन जातो. माझ्यासारख्या निमशहरी माणसाला पुन्हा त्या जगण्याची आठवण करून देतो. परिसाच्या शोधात शहरात आलेल्या माझ्यासारख्याला सुद्धा वाटू लागायला लागतं...
संशोधन आणि तंत्रज्ञान

नागपुरातील मारबत – बडग्या महोत्सव : आख्यायिका आणि वास्तविकता

स्वच्छतेकरिता स्थानीय, राज्य व सर्व देशभर आज विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, पण दीर्घकाळापासून नागपुरात हे आयोजन होत आहे, हे विसरता येत नाही. मात्र या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कापूस पिकाच्या खर्च व उत्पन्नातील तफावतीबाबत धोरण ठरविणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार

कापूस पिकाच्या खर्च व उत्पन्नातील तफावतीबाबत धोरण ठरविणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार             मुंबई : कापूस हे विदर्भ व मराठवाड्यातील प्रमुख पीक आहे. कापूस पिकाला...
काय चाललयं अवतीभवती

मी सतीसावित्री….वटसावित्री, कि…. फुल्यांची सावित्री

विदर्भातील सातव्या स्मृतिगंध काव्य संमेलनामध्ये डॉ प्रतिमा इंगोले यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश.. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे स्व. विणा आडेकर स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने हे...
काय चाललयं अवतीभवती

अवकाळीचे वातावरण अजुन ३ दिवस

अवकाळीचे वातावरण अजुन ३ दिवस  खान्देश, मराठवाडा व विदर्भातील एकूण २२ जिल्ह्यात ( विशेषतः जळगांव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, वर्धा ह्या...
काय चाललयं अवतीभवती

अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा

सोशल मीडियावर अवकाळीच्या बातम्यांचा सध्या रोज भडीमार चालु आहे. शेतकऱ्यांना नकळत भेदरवले जात आहे, कि काय, असे वाटू लागले. त्या बचावासाठीच तर खरं वातावरणाची विशेष...
मुक्त संवाद

समाजरंजन करणारी लोककला दंडार

महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळी संस्कृती पहायला मिळते. तशीच संस्कृती पूर्व विदर्भात आपल्याला दिसून येते. दंडार हा त्यापैकीच एक लोककलेचा प्रकार होय. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दंडार...
मुक्त संवाद

झाडीपट्टीतील वाडे : एका लुप्त संस्कृतीचे संक्षिप्त आकलन

एक आशेचा किरण असा की, या वाड्याच्या वारसाच्या नवीन पिढीतील काही (मोजके का असेना) तरुण-तरुणी गावाकडे व शेतीकडे वळायला लागली असून हे ओस पडू पाहणारे,...
मुक्त संवाद

राष्ट्रसंतांचे पाईक : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे

१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या १८ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांचा अल्पपरिचय…...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!