ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे संमेलनाध्यक्ष तर नाना पाटेकर करणार उद्घाटन नाशिक – कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती...
सध्याच्या देशातील भयग्रस्त वातावरणामध्ये ही कादंबरी निश्चितपणे दिशादर्शन करणारी आहे. लेखकाने तटस्थपणे आजच्या वास्तवाला भिडणारे सत्य मांडले आहे. आज अनेक लोक अस्वस्थ आहेत. या दहशतवादाचे...
श्रीनिवास रामानुजन हे जगविख्यात भारतीय गणितज्ञ होते. अल्प आयुष्यात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे गणित क्षेत्रातील अनेक अभ्यासकांना प्रेरणा मिळाली. रामानुजन यांनी आयुष्यभर स्वतःला संशोधन कार्यास वाहून...
जे होईल ते पाहाता येईल आत्ताचे सुरू असलेले कार्य मन लावून उत्तमप्रकारे करण्याचा निर्धार केल्याने मार्ग आपोआपच सापडत जातात. यातून एक स्पष्ट होते चिंतामुक्त जीवन...
१८ पोलीस जवानांना शौर्य पदक तर ४० पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक.गृहरक्षक व नागरी संरक्षणासाठी सात पदके तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ पदके; अग्निशमन सेवेसाठी सहा...
कांद्याचे पीक हे जवळपास ४५ दिवसाचे झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना… रोग तसेच किडीच्या तीव्रतेनुसार प्रतिबंधाकरिता कीटकनाशक आणि बुरशीनाशक मिश्रण कार्बोसल्फान १ मिली प्रतिलिटर अधिक प्रोपिकोनाजोल १...
अदानींकडून पाटगाव धरणातील पाण्यावर आधारित ग्रीन एनर्जीचा प्रकल्प उभारण्यात येणार होता तो आता रद्द करण्यात आला आहे अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली....
स्त्रियांवर किती आणि कसे अन्याय-अत्याचार होतात हे समजून घेण्यासाठी म्हणून नाही तर आपल्यातील चांगुलपणाचा आपल्याला विसर पडू नये म्हणून हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे. घनश्याम...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406