अदानींकडून पाटगाव धरणातील पाण्यावर आधारित ग्रीन एनर्जीचा प्रकल्प उभारण्यात येणार होता तो आता रद्द करण्यात आला आहे अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.