March 14, 2025

काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

Photos : रामदास स्वामींचा जीवनपट मांडणारी समर्थ सृष्टी

सज्जनगडावर जात असताना वाटेतच भली मोठी श्री हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. येथे समर्थ रामदास स्वामींचे जीवन चरित्र उलघडणारी समर्थ सृष्टी तयार केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब...
काय चाललयं अवतीभवती

प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजी उबारे, बा. स. जठार आणि डाॅ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या साहित्याचा...
काय चाललयं अवतीभवती

माणसं जपणारा माझा बापः कॅमेरामन प्रकाश शिंदे

मराठी चित्रपटसृष्टीतील कॅमेरामन प्रकाश गणपतराव शिंदे यांचे ३० डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, थरथराट, दे दनादन, तांब्याचा विष्णू बाळा अशा अनेक...
काय चाललयं अवतीभवती

गरजूंना सेवाभावी `संदीप’ चा ‘आधार’.

रुकडीतील युवकाचा सेवाभाव, पर्यावरण संरक्षण यासह अनेक उपक्रमातून प्रबोधनही. कचरा निर्मुलनासाठी लढवली ही शक्कल.. वाचा सविस्तर.. लेखन- बोंगेपाटील सर, ९८२२४४४८५२ देणा-याने देत जावे घेणा-याने घेत...
काय चाललयं अवतीभवती

पुण्यभूषण फाउंडेशन देणार दिवाळी अंकांना पुरस्कार

पुणे – येथील पुण्यभूषण फाउंडेशनच्यावतीने नवीन वर्षात विविध महत्त्वाचे उपक्रम राबविणार आहे. यामध्ये यावर्षीपासून दिवाळी अंकास पुरस्कार देण्यात येणार आहे. अशी माहिती संजय भास्कर जोशी यांनी...
काय चाललयं अवतीभवती

मुख्यमंत्री म्हणाले आधी मुले ‘ही’ चित्रे रेखाटत होती पण आजची मुले ‘हे’ चित्र रेखाटतात..

पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री आदी मान्यवरांनी...
सत्ता संघर्ष

कोल्हापूर जिल्ह्याची ‘दौलत’ ठरलेले जिल्हाधिकारी

एखाद्या अधिकाऱ्याने मनात आणले तर वरवर किचकट वाटणारे विषय चुटकीसरशी कसे सुटू शकतात हे दीड वर्षाच्या कालावधीत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दाखवून दिले आहे. कोणतेही...
काय चाललयं अवतीभवती

कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीस साने गुरुजी पुरस्कार

साने गुरूजी साहित्य पुरस्कार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीस जाहीर झाला आहे. 25 हजार रोख, मानपत्र व शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गडहिंग्लज येथील...
काय चाललयं अवतीभवती

अक्षर नक्षीकामातील अवलिया…

सध्या संगणकाच्या युगात कागद आणि पेनाचा वापरच कमी झाला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत कॅलिग्राफी ही कला टिकवूण ठेवणे हे मोठे आव्हानच आहे. कोल्हापूरातील प्राद्यापक...
काय चाललयं अवतीभवती

साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे मसापचे आवाहन

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणेः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२१ च्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!