December 27, 2025

मुक्त संवाद

मुक्त संवाद

सुनील उबाळे : कविताच जगणारा माणूस

सुनीलची मानव्यावरील आणि कवितेवरील निष्ठा आजच्या काळातली दुर्मिळ अशी आहे. माणूसघृणा बाळगल्या जाणाऱ्या या काळात सुनीलसारखा माणसांवर आणि शब्दांवर प्रेम करणाऱ्या गुणवंत कवीची पुढील कवितेची...
मुक्त संवाद

सखोल वृत्तलिखाणामुळेच मुक्त पत्रकारितेच्या संधीत वाढ

नागपूर येथे झालेल्या वर्डकॅम्पमध्ये मुक्त पत्रकारिता या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. यातील काही संपादित अंश… राजेंद्र कृष्णराव घोरपडे तुम्हाला लिखाणाची सवय आहे का ? कितीजण...
मुक्त संवाद

मधुघटातून झालेले काव्यामृताचे शिंपण

उन्हात चांदणे फुलवण्याची किमया या कवितेत आहे. ही कविता सर्जनशीलतेचा अलंकारिक साक्षात्कार घडवणारी आहे. काव्यदेवतेने पायात नुपूर बांधावेत आणि कानावर त्याचा मंजुळ नाद कानी पडावा...
मुक्त संवाद

मुक्ता कदम:धाडसी बेधडक तरीही संवेदनशील

2021 मधे शेतकरी आंदोलनादरम्यान ती रागात येऊन तिने एक मिनिटाचा व्हीडीओ बनवला, तर तिच्या संस्थेच्या डायरेक्टरने तो व्हीडीओ डीलीट करायला सांगितला. अजय कांडरलेखक विख्यात कवी,...
मुक्त संवाद

दगडाच्या हातातून पाझरलेली काव्यगंगा

माझे दगडाचे हात : दगडाच्या हातातून पाझरलेली काव्यगंगा सुखासुखी जीवन जगणं कुणाला नको असतं ? पण राजमार्ग सोडून संकटांना सामोरं जाणं ज्याला जमतं त्यालाच जगणं...
मुक्त संवाद

अल्पवयीन अनभिशीक्त सम्राट सायबा तो सायबाच !

दोन्ही काकांनी सायबा विषयी केलेल्या वर्णनानंतर त्याच्यावर लिहीत असताना काही वेळा साहेबा माझ्या देखील डोळ्यासमोर उभा राहिला, हे मी माझे भाग्य समजतो. सायबाची उणीव पुढे...
मुक्त संवाद

पाकिस्तान : माझी साहसयात्रा

पाकिस्तान : माझी साहसयात्रासमाजव्यवस्था ही जुनाट आणि बुरसटलेल्या लोकांच्या हाती असली की यापेक्षा अधिक काय होणार ? मी पाकिस्तान हा असाच पाहिला आहे. त्यात गेल्या...
मुक्त संवाद

….मग पितृपक्षाची गरजच राहणार नाही

मुळात वृद्धाश्रम हे ज्यांचे करणारे कुणी मुले नाहीत त्यांच्यासाठी आहेत. दुर्दैवाने तिथे ज्यांना अनेक मुले मुली आहेत असे लोकही तिथे आहेत.. प्रत्येक वेळी पैसा सगळे...
मुक्त संवाद

बोल अंतरीचे : मानवी मूल्यांना प्राधान्य देणारी कविता

मानवी जीवनाचे चिंतन, जीवनाचे क्षणभंगुरत्व, मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे, निसर्गभान, मानवधर्म याबाबत त्यांची कविता बोलते. मानवी जीवन, अनुभवातले शहाणपण नोंदवत असताना आनंदी जीवनाचे स्वप्न साकारण्याचा आशावाद...
मुक्त संवाद

नमो नमो गणराया ! तू चौदा विद्येचा पाया !

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे केले जातात. त्यामागे काही दृष्टिकोन ठेवून ही परंपरा आखून दिली आहे. त्याला वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक कारणे आहेत. त्यामागे खगोलशास्त्र आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!