रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहात पेटीएम पेमेंट बँकेवर काही निर्बंध लादले. याचा नेमका परिणाम काय होणार आहे याचा घेतलेला हा मागोवा. प्रा. नंदकुमार काकिर्डेजेष्ठ
कठीण प्रसंग येऊ नयेत यासाठी आपणच जागरूक राहायला हवे. योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्यासाठी आपणच सावध असायला हवे. यासाठीच चांगल्या विचारांची संगत आपण लावून घ्यायला हवी.
अनेकविध आशयसूत्रांनी एकत्र बांधलेल्या या कादंबरीचा मध्यवर्ती विचार अनंत अडचणींमधूनही सकारात्मक विचारांनी संकटांवर मात करता येते, कदाचित एकरेषीय पध्दतीने नव्हे तर बहुविध मार्गांनी, असा आहे.
वडशिवणे ता. करमाळा, जि. सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार दिला जातो. २०२३
सर्वोत्कृष्ट पोवारी साहित्य पुरस्कार जाहिर गोंदिया – अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघ आयोजित चौथ्या पोवारी साहित्य संमेलनाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. १ जानेवारी २०२२ ते
आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाचे प्रकाशन चिपळूण येथे पुष्करसिंह पेशवे यांच्या हस्ते झाले. कादंबरीद्वारे तेजस्वी व्यक्तीमत्वाचा आलेख घोणसरे येथील लेखिका नीला विवेक नातू यांनी मांडला आहे.
आईच्या प्रेमाने महान व्यक्तीमत्वे घडतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आईच्या प्रेमाची चादर अंगावर असेल तर कितीही समस्यांची थंडी पडली तरीही त्यावर मात करण्याचे सामर्थ्य त्या
पशु पालकांनी या सर्व बाबी काळजी घेतली तर दुध जास्त मिळते. दुध मिळविण्याची जादू पशु पालकांच्या कौशल्यात असते.. त्यासाठी पशुपालकांनी शास्त्र व तंत्र अधिक
गीता शास्त्र शिकण्याची कोणावरही सक्ती करू नये. गीता शास्त्र समजायला खूपच सोपे आहे. आत्मसात होण्यासाठीही खूप सोपे आहे. पण ते केंव्हा ? जर समजून घेण्याची
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406