May 17, 2026
Home Page 280
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय आहे ?

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांची नवी कादंबरी काळ्यामाळ्या भिंगोळ्या पुस्तक सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3ROafbF शिक्षणाच्या बाजारात
विशेष संपादकीय

मुंबई महानगर शंभर टक्के सुरक्षित होईल का ?

औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक वेळा आग लागणे, स्लॅब कोसळने, लिफ्ट कोसळणे , रिॲक्टरचा स्फोट होणे, विद्यूत वहनामध्ये बिघाड होणे तसेच यांत्रिकी विभागामध्ये यंत्र बिघाड अश्या अनेक
मुक्त संवाद

कवी असा का वागतो ?

कुणीही कसंही वागावं. माझं बिचारीचं काहीही म्हणणं नाही. पण जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर कुणाकडं मागायचं ? म्हटलं ज्याच्याबद्दल प्रश्न पडतो, त्यालाच विचारू या.
मुक्त संवाद

प्रियकरात बाप शोधणारी मुलगी

वेश्यावस्तीमधील मुलीत तो पत्नी आणि ती मुलगी त्याच्यात बाप शोधणारी अनोखी प्रेम कहाणी… अजय कांडरलेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. -९४०४३९५१५५ आतून जोरजोरात एकमेकांशी वादावादी
विश्वाचे आर्त

परिस्थितीशी सामना करूनच मिळवावे यश

शत्रूला कधी पाठ दाखवून पळून जायचे नसते. तसे केल्यास तो आपला पाठलाग करतो, अन् आपणाला गाठून संपवतो. यासाठीच परिस्थितीशी सामना करण्याचा विचार सदैव ठेवायला हवा.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दोन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होणार

महाराष्ट्रात १४-१५ जूनपर्यन्त, जेथे जेथे, चांगला पाऊस होईल, त्या १० से. मी. ओल साध्य झालेल्या व पेर-उतार नंतर पीक-रोप ३० ते ४० दिवस दम धरेल
सत्ता संघर्ष

चंद्राबाबूंचा नवा अवतार…

चंद्राबाबू नायडू एका सभेत म्हणाले, नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत. २००२ गुजरातच्या दंगलीनंतर त्यांचा राजीनामा मागणारा मी पहिला माणूस होतो. तेव्हा बहुतांश देशांनी त्यांच्यावर बंदी
मुक्त संवाद

नाच रे मोरा आंब्याच्या वनात..!

डब्यातले बरेच जण उजवीकडे बघतात. “मम्मा, मोर..मोर.. ” तोपर्यंत मम्माच इंग्लिश उफाळून येतं.” बेटा हा एस एस पीकॉक.. पीकॉक”मला लवकर करंटच आला नाही. मग बी.डी.ओ.
मुक्त संवाद

अंधश्रद्धा विरोधी चळवळीची गरज

तुकारामांना रिद्धी-सिद्धीचे पंढरीमध्ये लोटांगण घालणे पसंत नाही. शिवाय मी रिद्धी-सिद्धीचा दास नाही, हे देवा तू काही जणांना रिद्धी-सिद्धी देऊन मुख्य ध्येयापासून चालवलेस. पण मी मात्र
सत्ता संघर्ष

सांगा उत्तर पटपट…

लोकशाही विरोधी कायदे, धार्मिक अल्पसंख्यांकांना जाणवणारी तीव्र असुरक्षितता या समस्यांवर केंद्रातील नवे भाजप सरकार उपाय योजेल असे आपणास वाटते का ? लोकशाही विरोधी कायदे, धार्मिक
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406