एक स्त्री लेखिका म्हणून स्त्रीवादीपणाचा कोणताही मुखवटा न लावता लेखिका सुनिता ओगले यांचे लेखन सुस्पष्ट मानवतावादी भूमिका घेत केलेले विवेकनिष्ठ असे जोरकस व प्रभावी झाले...
आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाचे प्रकाशन चिपळूण येथे पुष्करसिंह पेशवे यांच्या हस्ते झाले. कादंबरीद्वारे तेजस्वी व्यक्तीमत्वाचा आलेख घोणसरे येथील लेखिका नीला विवेक नातू यांनी मांडला आहे....
अलीकडेच ‘गांडुळाशी मैत्री’ हे पुस्तक हाती लागले. नाव जरा हटके वाटले. त्यामुळे पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण झाले. मुखपृष्ठ मस्तच वाटले आणि मी पुस्तकाची पाने उलटत गेले....
ग्रंथाच्या निमित्ताने समीक्षक म्हणून बन्ने यांची नवी ओळख – डॉ. रवींद्र ठाकूर साहित्यिक दयासागर बन्ने यांनी ‘समकालीन साहित्यास्वाद’ या ग्रंथात २०११ ते २०२१ या कालखंडात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406