May 17, 2026
Home Page 278
विशेष संपादकीय

स्थानिक झाडे लावावीत ! पण स्थानिक म्हणजे कोणती ?

झाडे लावताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक वृक्षांची निवड करणे आवश्यक आहे. देशी झाडे म्हणजे स्थानिक झाडे नव्हेत. भारतासारख्या देशामध्ये जम्मू-कश्म‍िरच्या थंड प्रदेशात वाढणारी झाडे महाराष्ट्र
काय चाललयं अवतीभवती

मुंबईत उद्यापासून तर महाराष्ट्रात २३ जून पासून जोरदार पाऊस

मान्सूनची बंगाल शाखाही पूर्व भारतात पुढे झेपावणार आहे. तर मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीवर चढाई करून, सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाच्छायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे
काय चाललयं अवतीभवती

सारेच पुरुष नसतात बदनाम:चर्चा आणि चिकित्सा ग्रंथाचे २३ रोजी मालवण येथे प्रकाशन

कणकवली – कवी अजय कांडर व समीक्षक प्रा. डॉ. जिजा शिंदे (संभाजीनगर – औरंगाबाद) यांनी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम: चर्चा आणि चिकित्सा’ हा समीक्षा ग्रंथ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांसाठी 18 जून हा का आहे काळा दिवस ?

परिशिष्ट-9 रद्द करावे याकडे लक्ष वेधण्यासाठी 18 जून हा दिवस ‘शेतकरी पारतंत्र्य दिवस’ अर्थात काळा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी काळी फीत लावावी, घरावर
कविता

सुटबुटवाल्या तंग पोरी

सुटबुटवाल्या तंग पोरीनेसुन साडी येते का घरीनकली फुलांच्या रंगिन शहरीवासानं येते मला, भोवळ घेरी ।धृ। नको ही धास्ती, हसतीया नुसतीकरुया दोस्ती, बगेल वस्तीतुझी नी माझी
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ.माणिकराव साळुंखे ,समीर गायकवाड, वनिता जांगळे, विठ्ठल खिल्लारी यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या (दमसा) वतीने देण्यात येणाऱ्या २०२३  मधील
काय चाललयं अवतीभवती

ज्येष्ठ इतिहासकार उपिंदरसिंग यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार

ज्येष्ठ इतिहासकार उपिंदरसिंग (डॉ. मनमोहनसिंग यांच्या कन्या) यांना यंदाचा ‘सरहद’चा ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’ 16 जुन रोजी पुण्यात देणार पुणे : सरहद संस्थेतर्फे 1993 साली
गप्पा-टप्पा फोटो फिचर

अध्यात्म’ज्ञानामुळे माझा अभिनय आणि मी प्रगल्भ होतोय ! – प्रसाद ताटके

‘अभिनय’  आणि ‘अध्यात्म’ या बळावर अभिनेते प्रसाद ताटके यांनी असंख्य मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवायला आहे. ‘भैरोबा’, ‘काटा रुते कुणाला’, ‘कन्यादान’, ‘लक्ष’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘माधुरी मिडलक्लास’, ‘क्राईम डायरी’, ‘श्री
सत्ता संघर्ष

अब की बार एनडीए सरकार

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही. पण ओडिसा व तेलंगणात विधानसभा निवडणुकीत भाजपची शक्ती वाढली. ओडिसामध्ये तब्बल २४ वर्षांनी नवीन पटनाईक यांची मक्तेदारी मोडीत निघाली
मुक्त संवाद

एक मंतरलेली सांजवेळ..

मघाशी असणारी रम्य सांजवेळ काळ्याकुट्ट काजळ रात्रीच्या घट्ट मिठीत आता गुरफटून गेली होती. शीतल हवा सुटलेली. रानपिंगळ्यांच्या आवाजाने खिडकीबाहेरील आंबा-लिंब बोलता झाला होता. तोही अगदी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406