अध्यात्माच्या या महासागरात प्रवेश केल्यानंतरही असेच नियम आहेत. योग्य मार्ग शोधायचे असतात. आत्मज्ञानाचा तीर गाठण्यासाठी त्यातील टप्पे अभ्यासायला हवेत. मार्ग दाखविणारे होकायंत्र शोधायला हवे. गुरू
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अर्थसंकल्प
राग, द्वेष, मत्सर, अहंकार, अहंपणाचा त्याग करून विवेकाने विकास साधावा लागतो. गावात जशी स्वच्छता साधली जाते तसे मनाची स्वच्छता येथे होते. आरोग्यही सुधारते. विकासासाठी मनाचे
देशातील तीर्थस्थानांना भेट देण्याची ज्या भाविकांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आणि तीर्थस्थळाचे वेगळेपण जाणून घेणाऱ्यासांठी हे पुस्तक रंजक माहिती देणारे आहे. अशोक बेंडखळे आपल्या भारत देशाला
आयसीएआर-सीसीएआरआय ने नामनिर्देशित केलेल्या कर्नाटकच्या किनारी जिल्ह्यातल्या कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान… कर्नाटकच्या किनारी दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या अद्यनाडका गावातले कल्पक शेतकरी अमाई महालिंग नाईक यांना
मीपणा ज्याने सोडला तो खरा संन्यासी. यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. आत्मज्ञान हे सद्गुरूंच्या कृपेने मिळते. यासाठी शरीराला कष्ट देण्याची, पीडा करण्याची गरज नाही.
ॲानलाईन शिक्षण पध्दतीमुळे अभियांत्रिकी फ्रेशरवर बेरोजगारीचे सावट नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने या पारंपारिक म्हणी प्रमाणे ॲाफलाईन अभियांत्रिकी शिक्षण पध्दतीला कोव्हिड व्हेरियंटची सतराशे विघ्ने ही नवीन
अचाट वाटावे असे प्रयत्न सिंचनासाठी त्याने कसे केले आणि त्यातून आपली तीन एकराची सुपारी, नारळ बाग संपन्न केली. ते त्या डॉक्युमेंटरी मधून दिसले. हाच छोटा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406