February 14, 2026
Home Page 311
काय चाललयं अवतीभवती वेब स्टोरी व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टोमॅटो दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक

आता केंद्र सरकारने नाफेड मार्फत 50 रुपये किलोने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावा ..अन्यथा स्वाभिमानी राज्यभर रस्त्यावर उतरणार ..स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला इशारा.
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुण्‍याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले  भारतातील पहिली कार्बनरहित छावणी

पुण्‍याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले  भारतातील पहिली कार्बनरहित छावणी भारताने ग्लासगो कॉप 26 मध्ये 2070 पर्यंत “नेट शून्य कार्बन उत्सर्जन” साध्य करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले
विश्वाचे आर्त

विश्वात सर्वप्रथम शब्दाची निर्मिती, म्हणूनच सृष्टी ही शब्दसृष्टी… !

एकदा शब्दाने जागृती आल्यानंतर मग झोपेत जरी हाक मारली तरी आपणाकडून प्रतिसाद दिला जातो. इतके शब्दाचे सामर्थ्य आहे. यासाठी गुरुमंत्राची साधना ही महत्त्वाची आहे. ही
विशेष संपादकीय

मराठीतील बोलीभाषांच्या संवर्धनासाठी…

बोली भाषेच्या संवर्धनासाठी आता विविध पातळ्यावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. मराठी भाषेचे अस्तित्व कायम राखण्यासाठी या भाषेतील बोलीभाषाही जिवंत राहायला हव्यात. भाषेमुळे संस्कृतीचे संवर्धन
फोटो फिचर व्हायरल व्हिडिओ

आश्चर्यकारक ! कडा सर करणारा वीर

दगडाच्या कपारीतून अगदी सहजपणे कोणत्याही आधाराशिवाय कडा सर करणारा हा वीर सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील शुरवीरांचे स्मरण करून दिल्याशिवाय राहात नाही.
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

उपासमारीसंदर्भातील जागतिक आकडा चिंताजनक

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने  (एफ अँड ए) जागतिक पातळीवरील अन्नसुरक्षा व पोषण दर्जा याबाबतचा 2023 चा अहवाल प्रसिद्ध केला. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती, कोरोनानंतर 
विशेष संपादकीय

मोनो मेट्रोच्या तोट्याला फक्त विकासाचा हातभार तारु शकेल

मेट्रो व मोनो तोट्यात जाण्याची कारणे अनेक आहेत पण त्यातील महत्वाचे कारण म्हणजे आपले मायबाप सरकार , कंपनीचे मालक, कामगार संघटनांचे पदाधिकारी व मुंबई महानगरपालिका
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य मंडळाचे शब्दसाधक पुरस्कार जाहीर

चंद्रपूर – झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे, बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे, लिहित्या हाताना बळ मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी
विश्वाचे आर्त

सद्गुरुंच्या मार्गदर्शनानेच मुक्ततेची प्राप्ती

सद्गुरु हे स्वतः आत्मज्ञानी असतात. त्यांनी केलेली साधना त्यांच्याकडून समजून घ्यायला नको का ? आपण ज्ञानी होण्यासाठी त्यांनी सांगितलेले ज्ञान हे अभ्यासायला हवे. दृढअभ्यासाने, दृढनिश्चयाने
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जी-२० आणि पर्यावरणपूरक जीवनशैली

पर्यावरणाला मदत होईल अशा प्रकारे जगलो तर आपण त्याचे संरक्षण करू शकतो आणि भावी पिढ्यांचे भविष्य चांगले आहे याची खात्री करू शकतो. आपण आपल्या दैनंदिन
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓