March 29, 2024
Home » Swabhimani Famers Organization

Tag : Swabhimani Famers Organization

काय चाललयं अवतीभवती

टोमॅटो दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक

आता केंद्र सरकारने नाफेड मार्फत 50 रुपये किलोने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावा ..अन्यथा स्वाभिमानी राज्यभर रस्त्यावर उतरणार ..स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला इशारा....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टोमॅटो खरेदी करण्याच्या निर्णयाचा निषेध…

नाफेड मार्फत टोमॅटो खरेदी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची टिका....
काय चाललयं अवतीभवती

‘स्वाभिमानी’चे रायगडावरून जनजागृती अभियान

रायगड : केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे, या सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ९० दिवसांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाची सुरुवात शनिवारी (ता....
कविता

आषाढीचा पेरा…

संदीप जगताप यांची कविता आषाढीचा पेरा…...
काय चाललयं अवतीभवती

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना महाराष्ट्र सरकार आणणार

बिऱ्हाड आंदोलनात दिलेले नाशिक जिल्हा बँकेचे आश्वासन सरकार पूर्ण करणार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना देणार मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे राजू शेट्टी व संदीप जगताप यांना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोदींची धोरणे शरद जोशींच्या भूमिकेशी विसंगत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे धोरण हे शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांच्या विचारांची सुसंगत आहे, असे मत एका मान्यवरांनी व्यक्त केले आहे. पण… राजीव बसरगेकर,...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गहू किंवा मेसलिन पिठाच्या निर्यात धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

गहू किंवा मेसलिन पिठाच्या निर्यात धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सिलिंगमधून जमिनी मिळालेल्यांनी काय केले ? यावर अभ्यासाची गरज

आपल्या देशात जमीन वाटपाचा जो कार्यक्रम झाला तो ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या स्वरूपाचा होता, ‘हलवायाच्या दुकानावर तुळसीपात्र’असेही म्हणता येईल. त्यास आमचा विरोध आहे. अमर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सिलिंग कायद्याचा उद्देश काय असावा बरे…?

राज्यकर्त्यांच्या मनात शेती आणि शेतकऱ्यांविषयी एक प्रकारची अढी होती. ते कसेही जगले तरी हरकत नाही, मात्र ‘इंडीया’चा विकास झाला पाहिजे, असे त्यांच्या मनात होते. किंबहुना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्याचे मारेकरी कोण ?

जपानमधील ‘सामुराई’ या क्षत्रिय जातीने जातीनिबंध मोडून राष्ट्र बलवान करण्यासाठी जसा पुढाकार घेतला तसा या देशातील उच्चभ्रू, सुस्थित वर्ग शेतीक्षेत्रात येणार असेल, तर त्याचे स्वागतच...