May 16, 2026
Home Page 310
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

काळ पिके परतणीचा, दुपारच्या कमाल तापमान वाढीचा

फेब्रुवारी- मार्च महिने हे गारपीट व अवकळी पावसाचे असतात. शिवाय ह्या दोन महिन्यातील मासिक अंदाजही वर्तवले आहेत. महाराष्ट्रातील पावसासंबंधीच्या अवस्था त्या-त्या वेळी अवगत केल्या जातीलच.
चलचित्र पर्यटन फोटो फिचर वेब स्टोरी

व्हियतनाममध्ये अमेरिकेचा पराभव …काय आहे कारण ?

व्हिएतनामी हे युद्ध लढले आणि शेवटी त्यांनी बांधलेल्या क्यू-ची बोगद्यांमुळेच जिंकले.. हे स्थापत्यकलेचे अनोखे उदाहरण आहे.. हे बोगदे भूगर्भात सुमारे 30 फूट खोल आणि सुमारे
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक – ४०, वसतिगृह अधीक्षक –
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

पणुंब्रे वारुण – शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पणुंब्रे वारुणच्या वतीने राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्काराची घोषणा परिषदेचे अध्यक्ष कवी
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

पेटीएम बँकेच्या ‘कर्मा’नेच त्यांना उध्वस्त केले !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहात पेटीएम पेमेंट बँकेवर काही निर्बंध लादले. याचा  नेमका परिणाम काय होणार आहे याचा घेतलेला हा मागोवा. प्रा. नंदकुमार काकिर्डेजेष्ठ
विश्वाचे आर्त

स्वानंदरुपी साम्राज्याचा सार्वभौम राजा होण्यासाठीच पारायणे

कठीण प्रसंग येऊ नयेत यासाठी आपणच जागरूक राहायला हवे. योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्यासाठी आपणच सावध असायला हवे. यासाठीच चांगल्या विचारांची संगत आपण लावून घ्यायला हवी.
मुक्त संवाद स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कावेरी: वैयक्तिक व सामाजिक व्याधींविरुध्द केलेल्या संघर्षाची विजयगाथा

अनेकविध आशयसूत्रांनी एकत्र बांधलेल्या या कादंबरीचा मध्यवर्ती विचार अनंत अडचणींमधूनही सकारात्मक विचारांनी संकटांवर मात करता येते, कदाचित एकरेषीय पध्दतीने नव्हे तर बहुविध मार्गांनी, असा आहे.
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

वडशिवणे ता. करमाळा, जि. सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार दिला जातो. २०२३
काय चाललयं अवतीभवती

सर्वोत्कृष्ट पोवारी साहित्य पुरस्कार जाहिर

सर्वोत्कृष्ट पोवारी साहित्य पुरस्कार जाहिर गोंदिया – अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघ आयोजित चौथ्या पोवारी साहित्य संमेलनाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. १ जानेवारी २०२२ ते
काय चाललयं अवतीभवती चलचित्र फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रामसर स्थळामध्ये भारतातील आणखी पाच जागा

जागतिक पाणथळ दिन 2024 च्या पूर्वसंध्येला , केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताने आणखी पाच पाणथळ
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406