दगडाच्या कपारीतून अगदी सहजपणे कोणत्याही आधाराशिवाय कडा सर करणारा हा वीर सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील शुरवीरांचे स्मरण करून दिल्याशिवाय राहात नाही.
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.