February 15, 2026
Home Page 316
मुक्त संवाद

सगळेच ऋतू दगाबाजमध्ये वर्तमान वास्तवाची कणखर शब्दांत झाडाझडती

सगळेच ऋतू दगाबाज हा कविता ननवरे यांचा कवितासंग्रह वर्तमान वास्तवाचा आरसा डोळ्यासमोर धरतो. त्यांची कविता अनुभवाच्या व्यामिश्रतेला पुऱ्या ताकदीनिशी भिडते. त्यामुळे हा संग्रह मराठी काव्यप्रवाहात
काय चाललयं अवतीभवती

नामदेव चैतन्य साहित्य पुरस्कार जाहीर

मिरज येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ व मिरज हायस्कूलच्यावतीने नामदेव चैतन्य साहित्य संमेलन भरवण्यात येते. यामध्ये नामदेव चैतन्य साहित्य पुरस्कार
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

इंटरनेट खंडित करण्याच्या गुन्ह्यात भारत सर्वात पुढे !

संगणक, मोबाईल किंवा अन्य  तत्सम उपकरणांच्या  माध्यमातून  सर्व देशांमधील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा  मुक्तपणे सर्रास वापर करत असते.  त्याच्या वापराचे  स्वातंत्र्य जरी सगळ्यांना असले तरी अनेक
विश्वाचे आर्त

विकारांच्या विषाणूला मारणारी औषधी विषाणूपासूनच…

कामवासना आदी विकार हे मारण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिकच भडकतात. यासाठी या वासनेतूनच, त्या विकारातून यावर उपाययोजले जाऊ शकतात. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल
फोटो फिचर व्हायरल व्हिडिओ

यंदाचा स्वातंत्र्यदिन असा साजरा करा….

मुक्त संवाद

शिष्याने गुरूला लिहिलेले पत्र

आदरणीय रमेश वरखेडे सरांनी आपले गुरू म. सु. पाटील यांच्याशी अमेरिकेतून पत्ररूपाने केलेला हा संवाद प्रत्येकाने ऐकावा असा आहे. – नंदकुमार मोरे, कोल्हापूर गुरूशिष्य हे
विश्वाचे आर्त

चांगल्या कामात संघर्ष हा अटळच

कष्टाच्या कामात होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्याची मानसिकता ही ठेवायलाच हवी. ही मानसिकतचा आपणाला यशाकडे नेते. साधनेसाठीही अशीच मानसिकता ठेवायला हवी. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल –
मुक्त संवाद

सत्यधर्मी लोकशाहीर : महाराष्ट्र भूषण पुंडलिक फरांदे

आज सहा ऑगस्ट. महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांची पुण्यतिथी… त्यानिमित्ताने…. प्रा. निरंजन फरांदे, आनेवाडी, सातारा मो.8600656447 महाराष्ट्र संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे शाहिरी वाड्:मय. याच
काय चाललयं अवतीभवती

शब्दगंधचे साहित्य पुरस्कार जाहीर

२०२२ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर अंतस्थ हुंकार, बेवारस, हंगामी, क्रांती उद्यानाचे तपस्वी, काजवा , साहित्य आणि लोककला : मार्क्स, आंबेडकरी दिशा होरपळ, स्ट्रगलर,
विशेष संपादकीय

महामार्गावर शुन्य अपघाताचे ध्येय कधी साध्य होणार ?

      ११ डिसेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावर एकंदरीत नोंदणी युक्त ३५८ अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये एकंदरीत ३९ मृत्यू झालेले आहेत.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓