नद्या कोरड्या होण्यामागे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे नद्यातून होणारा अमर्याद वाळू उपसा हे आहे. नद्यातील वाळू अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. जैवविविधतेपासून पाण्याला जतन करून ठेवण्याचे...
मानवी चुकात सुधारणा व्हायला हवी. निसर्गाच्या नियमांचे पालन हे करायलाच हवे. मानवाचा श्वासोच्छ्वासही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणीव होते. ती...
कोल्हापूरः नादब्रह्म संगीत गुरुकुलच्या १०० शिष्यांनी एका सुरात बासरीवादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवंदना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोरंबे येथील जंगली...
आपण आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. मन, मेंदू खुले ठेवून ते कशाला प्रतिसाद देतात हे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. आचार विचारांची मुक्तता...
आधुनिक तंत्रज्ञान भारताने प्रगती केली आहे. पण याचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. आजही पाण्याचे योग्य नियोजन शेतकरी करू शकत नाही. पण...
पुणेः येथील अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कथा, कविता, कादंबरी, एकंकिका व इतर विभागातील प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून परिक्षकांनी...
एकेकाळी काही घरांमध्येच असलेल्या दूरध्वनीचे रूपांतर मोबाईल मध्ये होऊन आता प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल आला आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने झाला असला तरी त्याचे...
प्रसिद्धीपराडमुख असणारे संतच महान होतात. माहिती उपलब्ध नसणारे, असे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांचा भक्त परिवार आजही मोठा आहे. त्यांच्या महान कार्यानेच,...