आजही भाषाविज्ञान म्हणजे डॉ. कल्याण काळे असे समीकरण दिसून येते. त्यांच्यासारखे भाषावैज्ञानिक पुन्हा होणे नाही. अतिशय सौजन्यशील, अभ्यासू , मराठी भाषेची एकनिष्ठेने सेवा करणारे आणि...
आजच्या काळावर भाष्य करणारा महत्त्वाचा कवितासंग्रह आहे. यात कोणताही अभिनिवेश नाही. वास्तवाच्या विरोधात केलेले कृतक शाब्दिक बंड नाही…..आहे फक्त भयाण वास्तव, सामाजिक अवनतीचे चित्रण….’ यातून...
खरेच स्त्रियांना का असा सतत सिद्ध करायला लागतो त्यांचा चांगुलपणा? संसार दोघांचा असतो. ती सगळ्या जबाबदार्या उत्तम रीतीने पार पाडत असते मग अशा एखाद्या अनुभवावरून...
नवे प्रयोग करून वृक्षांचे संवर्धन केल्यास निश्चितच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकेल. फक्त यासाठी मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारे हे उपक्रम निश्चितच सर्वांसाठी...
स्वतःमध्येही भगवंताचा वास आहे, याची प्रचिती जेव्हा येईल तेव्हा स्वतःतील ‘मी’पणा दूर होईल. तो दूर होणे आवश्यक आहे. तरच साक्षात्कार होईल. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल...
अनेकांना अध्यात्माच्या वाटेवर गेलेला मनुष्य वाया गेला असे वाटते. पण खरे तर अध्यात्म हे जगात कसे वागायचे हे शिकवते. आजच्या युगात असे वागता न येणाऱ्या...
श्री सुत्तूर मठातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ऎल्लरिगू नमस्कारम। सुत्तूरु संस्थानवु शिक्षण, सामाजिक सेवे, अन्नदा-सोहक्के, प्रख्याति पडेदिरुव, विश्व प्रसिद्ध संस्थेया-गिदे, ई क्षेत्रक्के, आगमि-सिरु-वुदक्के, ननगे अतीव संतोष-वागिदे। आदरणीय श्री...