July 1, 2025
Home » काव्यसंग्रह

काव्यसंग्रह

काय चाललयं अवतीभवती

कवितेच्या घरात तर्फे पुरस्कारांसाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

खांबाडा – सध्या महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात अतिशय चर्चेचा विषय झालेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात एक नव्या व विशेष अशा उपक्रमाची भर पडली आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव (बु.),...
काय चाललयं अवतीभवती

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी...
काय चाललयं अवतीभवती

सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारी कविता

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर लिखित सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारी कविताप्रभा प्रकाशन प्रकाशित सूर्यभान काव्यसंग्रहाचे ॲड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते प्रकाशनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची...
काय चाललयं अवतीभवती

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ‘ सूर्यभान ‘ काव्यसंग्रहाचे ८ रोजी प्रकाशन

ॲड. देवदत्त परुळेकर, प्रा.संजीवनी पाटील, प्रसाद घाणेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची उपस्थिती कणकवली- कणकवलीतील त्वचारोग तज्ञ तथा कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित...
काय चाललयं अवतीभवती

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 रोजी प्रकाशन

कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब, कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती कणकवली – येथील कवी किशोर डी. कदम यांच्या...
काय चाललयं अवतीभवती

जीवन गौरव साहित्य परिवारतर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

यवतमाळ – येथील जीवन गौरव साहित्य परिवारतर्फे यावर्षी ५ वे राज्यस्तरीय जीवन गौरव मराठी साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्कृष्ट कथासंग्रह...
काय चाललयं अवतीभवती

७५ कवींच्या कवितांचा ‘सृजनरंग’ काव्यसंग्रह

कणकवली – सिंधुदुर्गातील समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ नव्या जुन्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी कार्यरत असते. आता या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील नव्या जुन्या...
मुक्त संवाद

हिरवाईच्या प्रेमात पडताना…!

‘ हिरवाई ‘ निसर्गाच्या हिरवाईचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता. प्रत्येक ओळीत हिरव्या शब्दाचा अनुप्रास असल्याने छान लय आली आहे. कविता वाचताना हिरवा निसर्ग आपल्याही...
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ

गंधगाभारामधून उलघडला कवयित्री इंदिरा संत यांचा काव्यप्रवास

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवयित्री इंदिरा संत यांच्या काव्यावर आधारित ” गंधगाभारा ” हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये इंदिरा...
मुक्त संवाद

मनाच्या आंदोलनाचे अनोखे दर्शन

कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या काव्यभाषा साधी वाटत असली तरी प्रकृतीने ती प्रगल्भ आणि भावसमृध्द आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख, नीतिमूल्यांचा मांडलेला बाजार, समाजाची संवेदनशून्यता,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!