July 15, 2025
Home » डॉ श्रीकांत पाटील

डॉ श्रीकांत पाटील

काय चाललयं अवतीभवती

बालसाहित्य बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आत्मा

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे बालसाहित्य संमेलन अमरावती – बालसाहित्य बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आत्मा आहे. उत्कृष्ट मूल्य संवर्धन करणारे बाल साहित्य निर्माण झाले पाहिजे व ते...
मुक्त संवाद

स्वशोधाची जाणीव करून देणारी कविता – ऐक सखी

कवयित्री आपल्या सख्यांना जपून राहण्याचा संदेश देते. बाईच बाईची शत्रू असते हे कटु सत्य ही उघड करते. नको त्या गोष्टींचा विचार सोडून देवून नियतीवर विश्वास...
मुक्त संवाद

संस्कार कथांचा संग्रह – बाबांची सायकल

मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा कथासंग्रह – बाबांची सायकल मुलांच्या सामाजिक पर्यावरणातले व त्यांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्यांच्या मनामध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याचा ध्यास आहे. निवडक...
विशेष संपादकीय

तस्मै श्रीगुरवे नमः |

कोरोना काळात शाळा बंद असूनही शिक्षण मात्र सुरू होते. ही सारी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कमाल आहे. त्या वाईट काळात मोबाईलच गुरू होऊन गुगल मीट, झूम...
संशोधन आणि तंत्रज्ञान

निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड हाच कडेलूटचा आशय

डॉ. रवींद्र शोभणे म्हणतात “माणसाच्या राक्षसी हव्यासापोटी निसर्गाचे होणारे विद्रुपीकरण आणि त्याचे भीषण परिणाम म्हणून निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड असा व्यापक आणि भविष्यलक्षी आशय...
मुक्त संवाद

दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट

प्राचार्य शिवाजीराव बागल पंढरपूर यांनी संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व डॉ श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीवर लिहिलेले पुस्तक परिक्षण…. प्रा. शिवाजीराव बागल,...
मुक्त संवाद

मानवी कृत्रिम जगण्याचे आभासी सटायर:काळमेकर लाइव्ह

आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. समकालिन आभासी व प्रत्यक्ष वास्तव...
मुक्त संवाद

गावाच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज – गावकुसाची कहाणी

गावाच्या उभारणीचा, वाटचालीचा, सांस्कृतिक वारशाचा, प्रगतीचा ,जपणूकीचा इतिहास मांडणारा हा ग्रंथ पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. डॉ श्रीकांत पाटील संभाजी चौगले लिखित...
मुक्त संवाद

वृक्षांच्या उपयुक्ततेची गाथा : झाडोरा

‘ झाडोरा ‘ बाल कवितासंग्रहात कदंब, कवट, पळस, शतावरी, वाघाटी, उंबर, वड, पिंपळ, आपटा, कडूनिंब, आवळा, पेरू, बोरं, चिंचबन, चिकू, संत्रे, रामफळ, नारळ, मोसंबी व...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जलमय पाणीदार गावाची प्रेरणादायी कहाणी

वारणा खोऱ्यातील बोलीभाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. परिसरभाषेतील अनेक लोकोक्ती ह्या कलाकृतीने मराठी वाङ्मयविश्वाला दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या वेळी रडायचं नाही, लढायचं. आल्या प्रसंगावर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!